काल परवाच प्रशांत भुषन ला काही हिंदुत्ववादी तरुणांनी कोर्टातील त्यांच्या कार्यालयात घुसुन चोप चोपला जेव्हा हि बातमी कळाली तेव्हा वाटलं की काँग्रेस चे कोणी कार्यकर्ते आसतील. पण ज्या वेळी प्रशांत भुषन ने केलेली बेताल विधाने ऐकली तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली. कोण हा प्रशांत भुषन आणि त्याला पाकिस्थान चा ऐवढा पुळका का येतो ? आणि हि विधाने करताना आश्या काही तोर्यात बोलत होता की काश्मिर याच्या बापाचाच आहे का ?
ज्याने फाळणी अनुभवले किंवा फाळनी बद्दल काही वाचल आहे ,त्यालाच कळेळ देशाची फाळनी किती दुर्देवी आसते,अनेक क्रांतीकारच्या बलीदान नंतर हा देश सुमारे दिडशे वर्षाच्या गुलामगीरीतुन मूक्त झाला पण फक्त एका फाळणीनेच या देशातील हजारो हिंदु मुस्लीमांची कत्तल झाली. ज्या अहिंसेच्या पुजार्याने ह्या फाळनीला मान्यता दिली त्याच्यामुळेच या देशात हिंसेचा आगडोंब उसळला तो आजुनही शांत होत नाही .जी फाळनी व्हायला नको होती ती झाली आणि आता पुन्हा परत त्याची पुनरावृत्ती कशा साठी ?
.
प्रशांत भुषन सारखा एक विधीतज्ञ आणि जबाबदार माणसाच्या मेंदुत ऐवढेसडके विचार आसतील तर का नाही या देशातल्या तरुनांची माथी भडकनार!!आणि आशा वेळी भडकायलाच पाहीजेत, ज्या देशाच मिठ खायच आणि त्याच देशाचे तुकडे पाडायचे कुठली आली हीनिती. आधिच या देशात भ्रष्ट्राचार महागाई बेरोजगारी वाढली आहे त्या काँग्रेस सरकारनी तर निचपणाचा तर कळस गाठला आहे. त्यात आण्णा सारख्यासाध्या माणसाने भ्रष्ट्राचारा विरुध्द रनशिंग फुकले आणि देशाच्यातरुणांनी हि आक्षरशा डोक्यावर घेतले त्या मागे अण्णाचे स्वच्छ चारित्र्य आणि विचारसारनी मोठा हात आहे. पण म्हणतात ना वाघाच कातड घालुन गाढव कधी वाघ होत नसतो तसाच प्रकार प्रशांत भुषनने केला आणि याच देशातल्या तरुनांनी त्याला आक्षरशा पायदळी तुडवलाच नाही तर ढुंगनावर लाथा टाकुन सरळ हि केला. त्याच्या या विधानाला जरी काही काही विषेश महत्व जरी नसल तरी आशा प्रवृत्ती या देशातुन समुळ नाश करन्या साठी किवां या प्रवृत्तीना धडा शिकवन्या साठी ज्या धाडसी हिंदुत्ववादी तरुणांनी जो काही पराक्रम केला त्याचे त्रिवार आभिनंदन !!
आणि या पुढे हा देश तोडन्याची कोणी भाषा करत आसेल तर त्याला याच मातीत गाडायला इथले तरुण सक्षम आहेत यात शंका नाही !!
स्वं.सावरकर भगतसिंग यांनी आम्हालाफक्त देशभक्ती शिकवली आहे आहिंसा नव्हे !!
~प्रशांत
सभोताली जे घडतय ते विपरीत आणि अस्वस्थ करणार आहे, पण जे घडतयं ते आसच घडू द्यायच की त्यात काही बदल करायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा. अवतीभोवती घडनार्या घटनांवर मला जे सुचलं ते बेधडक आणि रोखठोक तुमच्या समोर मांडल आहे. याचे परीनाम काही होवो, त्याची पर्वा मी कधी केली नाही आणि या पुढे ही करनार नाही .
Subscribe to:
Post Comments (Atom)
लोकल ते ग्लोबल दहिहंडी..
लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...
-
एकी कडे कुंभमेळा आणि एकीकडे आमच्या महाराष्ट्रात दुष्काळ , सन 1972 पेक्षा हि भिषन दुष्काळ , लोंकाना, जनावरांना, खायला अन्न नाही पाणी नाही, फक...
-
शहापुर तालुक्यात खुप वर्षानंतर लाच लुचपत आधिकार्यानी छापा टाकुन गटशिक्षण आधिकार्याला 20 हाजार रुपयाची लाच घेतांना रंगे हात पकडुन अटक केली. आ...
-
निवडनुकीच्या तोंडावर आलेला प्रजासत्ताक दिन या देशातील राजकारन्यासाठी प्रचाराची आणि आपले बेगडी देश प्रेम व्यक्त करन्याची सुवर्ण संधी आहे अस म...
1 comment:
या पुढे हा देश तोडन्याची कोणी भाषा करत आसेल तर त्याला याच मातीत गाडायला इथले तरुण सक्षम आहेत यात शंका नाही !!chhan mastach asach lihit ja.
Post a Comment