tag:blogger.com,1999:blog-33766459644207858802024-02-07T22:00:10.347-08:00लक्ष्यवेध - वेध घडलेल्या घटनांचासभोताली जे घडतय ते विपरीत आणि अस्वस्थ करणार आहे, पण जे घडतयं ते आसच घडू द्यायच की त्यात काही बदल करायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा.
अवतीभोवती घडनार्या घटनांवर मला जे सुचलं ते बेधडक आणि रोखठोक तुमच्या समोर मांडल आहे. याचे परीनाम काही होवो, त्याची पर्वा मी कधी केली नाही आणि या पुढे ही करनार नाही .प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.comBlogger53125tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-34275073757358725992023-09-07T03:09:00.000-07:002023-09-07T03:10:02.470-07:00लोकल ते ग्लोबल दहिहंडी..लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड नव्हतं,किंबहुना त्या काळच्या शिक्षकांमध्ये आपल्या पेशा बद्दल एक आस्था होती त्यामुळे तशी कधी गरजच पडली नाही. त्यामुळे शाळा आणि अभ्यास संपल्यावर जो काही वेळ मिळेल तो खेळ आणि मैज मजा करन्यात जात होता . त्यातच सनवार आले की अंनंदाला उधानच यायच मग दहीहंडी किंवा गणपती आसो, की नवरात्र दिवाळी आसो.. या सगळ्या सनांमध्ये अंनंदाला पारावरच नसे त्या काळी शहारातल्या मोठ मोठ्या हंड्या फक्त वर्तमान पत्रातुन पाहायला मिळायच्या . दहिकाल्याच्या दिवशी भल्या सकाळीच उठुन सगळ्या मिंत्राना गोळा करुन पावसाच्या पाण्यात चिंब भिजुन गलका करत "गोंविंदाराजे गोपाळा" जय घोष करत गावातुन हंडी साठी वर्गणी गोळा करत आख्खा गाव पालथा घालायचो. जी वर्गणी गोळा होईल त्यातुन एक हंडी बांधली जायची, आणि मग हि फोडतांना होनारा जल्लोष काही निराळाच, चिखलाने नखशिकांत माखलेल्या गोपाळांची वरात आई आल्या शिवाय जात नव्हती. पण आता जसा जसा मोठा होत गेलो तसे तसे सन बदलले आणि सनांचे स्वरुपही . ग्लोबलनाझेशन या युगात सनही ग्लोबल झाले एवढ मात्र खरं ! आता हंडीचा इव्हेंट झालाय आणि गणपतीचा फेस्टीवल,इतर सनांचे काय झाले ते न सांगितलेले बरे !<br>
आसो पण या महागाईच्या युगात नेत्यांनचे सन ही धुम धडाक्यात साजरे होताय हे मात्र खरे ,आणि आम्ही पण बेशरमा सारखे त्यांच्या आयोजित केलेले सनांच्या इव्हेंट मधे हसत हसत सहभागी होतो बेफामपणे थिरकतो हे काही भुषनावह नाही . <br>
<br>
देशात दुष्काळ पडलायं त्याची कोणाला फिकीर नाही आर्धा महाराष्ट्र पाण्या साठी वनवन फिरतोय ,आँगस्ट उजाडला तरी शेतकरी आकाशाकडे डोळे लावुन बसलाय, महागाई वाढत चालली आहे, रुपया घसरतोय , आसाम दंगलीनी होरपळतोय , बेळगावचा आवाज कोणाच्या कानी जात नाही आणि हे नालायक राजकारणी लाखो रुपयांच्या हंड्या बांधत सुटलेत, आणि त्या फोडायला आम्ही झुंजतोय , हि राजकीय मंडळी लाखोंच्या हंड्या बांधुन संस्कृती जपताय ना तशीच थोडी माणुसकी पण जपा ? पुर्वी सन साजरे करन्यान मागे एक उद्देश आसायचा ,सामाजिक एकोपा वाढुन त्या योगे काही तरी चांगला सामाजिक संदेश दिला जात आसे आणि आत्ता सनांच्या नावावर नुसता धिंगाना नंगा नाच, मनोरंजन. देश कुठे चालंलय आणि यांच काही भलतच ! आजच्या युवापीढीला मार्गदर्शन करायच सोडुन आश्या नंगा नाच प्रोत्साहन नेते फक्त भारताचत मिळु शकतात. आसो तो भाग वेगळा.पण मला हल्ली आशा ग्लोबल हांड्या बांधनार्या नेत्यांची आकलेची खुप किव येते.<br>
दरवर्षी केवळ काही तासात दहिहंडी उत्सवातुन करोडो रुपयांची उलाढाल होते कुठुन येतो हा पैसा ? कोण देतो ? स्वःताच्या खिशातुन कोणी दहा थरांसाठी लाख रु. देनार नाही ?कधी याच विचार केलाय का ? दुर्देवाने दही हंडी उत्सव म्हणजे एक राजकिय आखाडा निर्मान झालाय फक्त शक्तीप्रदर्शन आणि प्रसिध्दि साठी तरुणांना झुंजवलल नाचवल जातयं. हल्ली गल्लीतला एखादा चिरीमिरी भाई पण लाख रु. हंडी बांधुन मोठ्या समाजसेवकाचा आव आनतो तिथे मोठ्या राजकिय नेत्यांची बातच निराळी ? आसो आक्कलशुन्य नेंत्यानी दहिहंडी चा ग्लोबल ईव्हेंट केलाय आजची तरुणाई पण त्याला भरभरुन प्रतिसाद देते आणि इथेच राजकारण्यांच फावलं आहे . ज्याला देश घडवायच आहे तोच तरुण या राजकारण्यांचा गुलाम झाला तर आराजकता माजायला वेळ लागनार नाही. सध्याची एकदरीँत परिस्थिती तशीच आहे. तरुणांनो वेळीच जागे व्हा ! आणि गोपाळकाला या पवित्र्य सनाच्या आडुन राजकारन्यानी टाकलेला धुर्त कावा वेळीच ओळखा आन्यथा भ्रष्ट्र राजकारन्यांची हंडी कधीच फुटनार नाही.प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-76462973382982428382021-10-13T03:10:00.000-07:002021-10-13T03:10:46.102-07:00शहापुरच्या दशेला जबाबदार कोण ??
<br>शहापुर ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका गेली कित्तेक वर्ष या तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , आणि काँग्रेसची सत्ता पण विकास मात्र शुन्य 70 किमी च्या परिघात आसलेल्या या तालुक्यात डोळखांब,कसारा, घाटघर, किन्हवली, वैतरणा, खर्डी, आसे प्रमुख विभाग पडतात या मध्ये आदिवासी, कुणबी आशा दोन समाजाचे प्राबल्य आसल्याचे दिसुन येते. पण विकासाच्या बाबतीत आजुनही शहापुरचा विकास कागदावरच राहिला आहे . याचे मुख्य कारण म्हणजे अपरिपक्व नेऋत्व आणि उदासिन जनता यामुळे शहापुर तालुका विकासा पासुन वंचितच राहिला आहे .दरवेळी निवडनुकीच्या वेळीला लोकांना मोठ मोठी अश्वासने द्यायची आणि बक्कल पैसा कमवुन स्वःताच्या खिशात घालायचा हाच एक उद्योग इथल्या लोकप्रतिनिधीना चांगला जमतो आणि बिच्चारी जनता रस्ते पाणि आणि विज यासाठी टाहो फोडीत आहे. स्वंतंत्र्या नंतर 70 वर्ष उलटली तरी आजुन हि इथली काही खेड्यातुन तालुक्याच्या मुख्य रस्त्याला जोडनारे रस्ते नाहीत. वाहतुकीच्या सोई उपलब्ध नाहीत. शहापुर बस डेपो च्या मोडकळीस आलेल्या थर्डक्लास बस मधे प्रवास करुन नागरिक हैरान झाले आहेत. एक सरकारी प्रवास जिव मुठीत घेवुन करा अन्यथा खाजगी वाहतुक ही त्याच दर्जाची पण कधी बंड न करनारी ही जनता आजही तसाच प्रवास करत शहापुर पर्यत पोहतचते. रस्त्याची आवस्था तर विचारु नका ! पावसाळ्याच्या सुरुवातीला बनवलेले रस्ते पावसाळा संपेपर्यत वाहुन ही जातात आता शहापुर आसनगांव या मुख्य उदा. घ्या ना ? पावसाळा संपल्या नंतर बनवलेला हा रस्ता आजुन एप्रिल संपत आला तरी आजुन पुर्ण झाला नाही . जर शहापुर तालुक्याच्या दोन मुख्य शहरांना जोडनार्या रस्त्यांची ही अवस्था तर खेड्यांची काय ? आता पाण्याची च्या सोईच बघु शहापुर आजुन हि 140 गाव पाड्यांना टँकरने पाणि पुरवठा केला जातो . मुख्य म्हणजे मुंबई आणि उपनगरांना पाणि पुरवठा करनारा मुख्य तिन धरने याच तालुक्यात आहे तरी 140 गाव पाडे ताहानलेले राहिलेच कसे ? या तालुक्यात पाणि पुरवठा विभागा तर्फे शेकडो पाणि योजना मंजुर केल्या जातात. त्या कशा पुर्ण केल्या जातात हे या लोकप्रधिनिंना सांगायची गरज नाही ! आर्धि कामे तर त्यांचे कार्यकर्ते करतात. त्यामुळे आर्ध्य पाणि योजना तर बंद आहेत . वैद्यकिय सेवा तर पार कोलमडली आहे . उपजिल्हा रुग्नालय तर फक्त नावाला आहे . एकही चांगला डाँक्टर इथे उपचाराला उपलब्ध नाही . पोस्टमार्टेम आणि डेँसिंग पलिकडे इथे काही होत नाही . याच रुग्नालयात काम करनार्या डाँक्टरांनी खाजगी रुग्नालये थाटुन करोडो रु, कमवले पण एकही लोक प्रतिनिधिने त्यांना हिसाब विचारला नाही ? ह्या रुग्नालयात जनतेची प्रचंड लुट होत आसतांना प्रशासन ऐवडे गप्प का ? आश्या आनेक समस्या आम्हा शहापुर करांना भेडसवत आहेत पण एक ही नेऋत्व यावर आवाज का उठवत नाही . कारण एकच शहापुरचे सगळे राजकारन "स्व केंद्रीत" झाले आहे . इथल्या सगळ्याच राजकारण्याना स्वर्था पलिकडे काही दिसत नाही. फक्त आपापल्या कंपुचा विकास कसा होईल या चिंतेने ग्रासलेल्या या भाडखावुंना समाज हिताची कसली आली जान !! स्वतंत्र्या नंतर 70 वर्षानी देखील आजुन आम्ही रस्ते पाणि विज यावरच आडकुन पडलोय या वरुन या दळभद्री राजकारण्यांनी आत्तापर्यत काय सांगायला नको . आता पर्याय एकच आहे पुढच्या निवडनुकित यांना धडा शिकुन सुशिक्षित समाजहिताची जान आसलेला लोकप्रतिनिधी निवडुन दिले तरच काही बदल घडु शकतो अन्यथा पुढचे पाच वर्ष पुन्हा तेच !! �<br>
<br/><font size="1">post by lakshvedh </font>प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-22291155707984723512019-09-21T05:10:00.001-07:002019-09-21T05:10:59.969-07:00या विधानसभा निवडनुकीत बिगर आदिवासिंचा मुद्दा कळीचा ठरनार का??<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<b><br /></b>
<b><br /></b>
<b>✍🏻 प्रशांत गडगे</b><br />
<b>संपादक-सा. विचारमंथन</b><br />
<b><br /></b>
<b>नुकताच निवडनुक आयोगाने पत्रकार परीषद घेवुन महाराष्ट्रात विधानसभा निवडनुकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यामुळे राजकिय आखाड्यामधल्या तालमी जोरात सुरु झाल्या आहेत. जशी जशी निवडनुका जवळ येतील तशा तशा या तालमी आणि कार्यकर्त्यांच्या कुस्ता जोरात पाहायला मिळतील यात शंका नाही, एकंदरीत निवडनुका हा लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव जरी आसला तरी या उत्सवात उडनारी राजकिय धुळवड, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची सोंग पाहुन एक महिना जनतेचे मनोरंजन होनार हे मात्र नक्की आहे.</b><br />
<b> शहापुरात मात्र आचारसंहिता घोषीत होण्याआधीच राजकिय आखाडे तापले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत.एकीकडे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश घेवुन शिवसेनेतील पाच इच्छुक उमेदवारांची चांगलीच गोची केली आहे.त्यामुळे सध्यातरी तालुक्यात सर्वत्र विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवार यांतील संघर्ष याचीच चर्चा सुरु आहेत. या चर्चेतुन सध्यामितीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,काँग्रेस सह भाजप व इतर पक्ष पुर्णपणे बाहेर पडले आहेत.आसो </b><br />
<b> सन 2014 च्या विधानसभा निवडनुकीत शहापुर तालुक्यात नव्यानेच चर्चेला आलेल्या अनुसुचीत जमाती राखीव भागात नोकर भरतीत 100% आदिवसिंना अरक्षण देण्याच्या शासनाच्या अध्यदेशा विरोधात बिगर आदिवासी हक्क बजाव समिती द्वारे मोठ्या प्रमानात जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे त्या निवडनुकीत या अध्यादेशाचा फटका तत्कालीन आमदार दौलत दरोडा यांना बसुन त्यांचा पाच हजार मतांनी निसटता पराभव झाला होता.आत्ताचे विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा यांनी त्यावेळी हाच मुद्दा उचलुन घेत निवडनुकीत आश्वासन देत बरीचशी बिगर आदिवासींची मते मिळवली होती. पण दुर्देवाने बिगर आदिवासिंनी 100% आदिवासी नोकरभरती अरक्षणाला विरोधात सुरु केलेल्या आंदोलनाला आजुनही यश आले नाही, त्यामुळे 100% अरक्षणाचे भिजते घोंगडे कायम आहे. </b><br />
<b> गेली पाच वर्ष बिगर आदिवासी हक्क बचाव समिती न्यायालयात व रस्त्यावर उतरुन लढा लढते आहे. पण बिगर आदिवासी समाजाची आपल्या न्याय हक्क प्रती आसलेली उदासिन भुमिका पाहता अंदोलने ज्या तिव्रतेने व्हायला हवीत तशी होत नाहीत. त्यामुळे शहापुर तालुक्यातील आनेकांनी याचा वापर फक्त आपल्या राजकिय पोळ्या भाजण्यासाठी केला तर काहीकांनी मोठ मोठ्या मंत्र्यांनसोबत फोटो सेशन केला. या आंदोलनामध्ये फोटोसेशन केलेले बहुसंख्य बिगर आदिवासी नेते नंतर च्या अंदोलनांन मध्ये फिरकलेच नाही हे वास्तव आहे.त्यानंतर शासनाकडुन दुत बनुन आलेले आमदार किसन किसन कथोरे यांनी उपोषन संपवल्यानंतर काही प्रतिक्रीया दिल्याचे आठवत नाही.त्यामुळे निवडनुकी पुरता काही काळ बिगर आदिवासिंच्या भावनेला हात घालुन या मुद्द्याच राजकारण केल जाते.आता ही ऐन निवडनुका पाहता काहीकांनी या मुद्द्याच राजकारण करायला सुरुवात केली आहे.बिगर आदिवासी हक्क बचाव समिती कोणतीही आधिकृत भुमिका नसतांना ही कुणी तरी उमेदवार जाहिर केला आहे.मुळात या उमेदवारालाच नोकरभरतील आदिवासिंना 100% आरक्षण आणि बिगर आदिवासिंचा लढा याबबत किती माहिती आहे? हा जरी चिंतनाचा विषय आसला तरी या या निवडनुकीत ही बिगर आदिवासिंचा मुद्दा कळीचा ठरणार का? हा प्रश्न कायम आहे.</b></div>
प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-42212528769529064092016-11-07T09:33:00.003-08:002016-11-07T09:33:38.479-08:00शहापुर पंचायत समितीचा राम भरोसे कारभार !!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.32px; margin-bottom: 6px;">
<b><span style="color: #3d85c6;">शहापुर पंचायत समितीचा राम भरोसे कारभार !</span></b><span style="color: #1d2129;">!</span></div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.32px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आसनगांव / प्रशांत गडगे</div>
<div style="background-color: white; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.32px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="color: purple;"><b>ठाणे जिल्हा विभाजन आणि सर्वच राजकिय पक्षांनी जिल्हा परीषद निवडनुकीवर घातलेल्या बहिष्कारा मुळे ठाणे जिल्हा परीषद गेली दिड वर्षापासुन बरखास्त आहे. त्यात जिल्हा परीषदेच्या सर्व कारभाराची सर्व सुत्र प्रशासक हाकत आसल्या मुळे प्रशासकिय आधिकार्यांची चांदी आली आसुन सर्वसामान्य नागरीकांची कामे खोळंबली आसल्याच्या तक्रारीत लक्षणीय वाढ झाली आसल्याची धक्कादायक माहीती समोर येत आहे. शहापुर पंचायत समितीची हीच अवस्था आसुन मु<span class="text_exposed_show" style="display: inline;">जोर आणि कामचुकार आधिकार्यांमुळे ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका आसलेल्या शहापुर तालुक्याचा विकास ठप्प झाला आसल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.</span></b></span></div>
<div class="text_exposed_show" style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 19.32px;">
<div style="margin-bottom: 6px;">
ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका म्हणुन शहापुर तालुक्याची ओळख आसुन भौगोलिक दृष्ट्या शहापुर तालुक्याचे क्षेत्रफळ ही मोठे आहे. त्यामुळे येथिल गोर गरीब आदिवासी व इतर जनतेला शासकिय कामासाठी वीस ते चाळीस किमी चा पल्ला पार करुन तालुका मुख्यालयात यावे लागते. गेल्या दिड वर्षापासुन ठाणे जिल्हा परीषद बरखास्त आसल्यामुळे शहापुर पंचायत समितील कामचुकार आधिकार्यांची चांदि आली आसुन नागरीकांसाठी आसलेल्या अनेक योजना बारगळल्या आहेत. इथला आधिकारी वर्ग फक्त ठेकेदारांची विविध बिले काढण्यात दंग आसल्याचे चित्र समोर येत आहे. शहापुर पंचायत समितीच्या गट विकास आधिकारी एस.कुलकर्णी मँडम यांचा आधिकार्यांनवर वचक नसुन नागरीकांच्या अनेक तक्रारींना सर्रास केराची टोपली दाखवली जात आसल्याची माहीती मिळते. तसेच शहापुर पंचायत समिती कडुन राबवन्यात येनार्या विविध विकास कामांन दर्जा बाबत ही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आसुन आरोग्य, कृषी, बालविकास, आणि शिक्षण आशा महत्वपुर्ण खात्यांचा कारभार राम भरोसे सुरु आसल्याचे कळते आहे. पाणी योजनांमधे झालेला प्रचंड भ्रष्टाचार उघडकिस येवुनही दोषीवर आजुन कारवाई झाली नसल्याने आधिच नागरीकांनमधे असंतोष आसुन आगामी पाणी टंचाई ची टांगती तलवार तालुक्याच्या माथी आसुन कुपोषनात ही लक्षणिय वाढ झाली आहे. एकंदरीत पंचायत समिती मार्फत गेल्या दिड वर्षात राबवलेल्या योजना आणि करण्यात आलेली विविध विकासकामे कामे यांची चौकशी होऊन आधिकार्यांच्या वाढत्या मुजोरीला चाप लावने गरजेचे आसल्याची चर्चा तालुक्यात सुरु आसुन सर्वसामान्य नागरीकांनी यापुढे पंचायत समितीत कामे किंवा तक्रारी घेवुन जावे कि नाही हा प्रश्न पडला आसुन नागरीकांनमधे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.</div>
</div>
</div>
प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-89198177518904164382016-08-25T11:38:00.001-07:002016-08-25T11:39:11.688-07:00बियर शाँपीनां आवर घालनार कोण ??<p dir="ltr"></p>
<p dir="ltr"><b>शहापुर तालुक्यासमोर कायदा सुव्यवस्थेचे आनेक प्रश्न सध्या आवासुन उभे आसले तरी गांवा गांवाच्या नाक्यांनवर झालेल्या बियर शाँपी मुळे सध्या नागरीक त्रस्त झाले आसल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आघाडी शासनाच्या काळात उत्पादन शुल्क विभागाने गांव तिथे बियर शाँप संकल्पना  राबवत गांवा गांवात आधिकृत बियर शाँपींना परवानगी देवुन दारु व्यवसायाला राजमान्यता  दिली आहे पण यामुळे जरी राज्याच्या तिजोरी वाढ झाली आसली तरी समाजाच स्वस्थ बिघडले आहे आसे बोलले तर वागवे ठरनार नाही. आज काल नव्याने झालेल्या या बियर शाँपी मुळे गांवा गावात हौदोस घातला आहे. एक अखअकी पिढी बरबाद करण्याच काम या बियर शाँपी कडुन सुरु आहे. एकीकडे शासन बियर शाँपीना आधिकृत परवाने देत आहे तर दुसरी कडे व्यसन मुक्ती साठी लाखो रुपये खर्च करीत आहे आहे. शासनाच्या या दुटप्पी धोरणा मुळे कायदा सुव्यवस्थेवर चांगलाच तान येत आसल्याचे चित्र दिसत आहेत.</b><br>
<b>      गेल्या काही वर्षापासुन महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणिय वाढले आहे. यात चोर्या, दरोडे,खुन मारामारी, बलात्कार आशा घटनांनी वृत्तपत्रांची पाने च्या पाने  भरली जातात पण शासनव्यवस्थेवर याचा परीनाम होत नाही. आत्तात कोपर्डी बलात्कारा सारखी लाजिरवानी घटना महाराष्ट्रात घडली. त्या घडनेतील आरोपी बलात्कार करण्या पुर्वी भर चौकात आसलेल्या बियर शाँप वरच दारु पित बसले आसल्याच तपासात उघड झाले आहे. गांवा गावांच्या नाक्यांनवर बियर शाँपी झाल्याने आजच्या पिढीला दारु मिळवने अवघड राहीले नाही. त्यामुळे भर नाक्यावर महिलांची छेड काढनारे  किंवा गुंडागर्दी  करनार्या बेवड्यांच्या संखेत वाढ झाली आहे. </b><br>
<b>        आज शहापुर तालुक्या सारख्या आदिवासी तालुक्यात जिथे रस्ते विज  पोहचले नाहीत तिथे बियर शाँप पोहचले आहेत याच आश्चर्य वाटतंय. आसो पण शहापुर तालुक्यातील गुन्हेगारीत ही याच बियर शाँप मुळे वाढ झाली आसल्याचे काही पोलीसच खाजगीत सांगत आहेत. मटका जुगार बियर शाँपी या सारख्या समाज विघातक व्यवसाय राजरोज पण गांवा गांवाच्या नाक्यावर सर्रास सुरु आहेत. पोलीस ही चिरीमिरी घेवु या कडे काना डोळा करीत आहेत हप्तेबाज प्रशासन आणी सुस्त शासन यामुळे तरुणपीढी बर्बाद होत आहे. सगळेच नियम डावलुन या बियर शाँपी कुणाच्या आशिर्वादावर सुरु आहेत ? हे पडद्या आडचे हे खट शोधुन यांवर कारवाई करणे गरजेच आहे. हे बियर शाँप जो पर्यंत बंद होत नाही तो पर्यंत गुन्हेगारी कमी होनार नाही.देशाच्या लोकशाहीत लोंकांनी स्व: ता उठाव केल्या शिवाय हे बियर शाँप उखडुन फेकने शक्य नाही. त्या मुळे पुढच्या ग्रामसभेत या बियर शाँपी विरुध्द आवाज उठवला तर हे बियर शाँप उखडुन टाकने नक्की शक्य आहे.</b></p>
प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-7784591235283864682016-08-14T02:41:00.001-07:002016-08-14T02:41:12.530-07:00पत्रकारीतेचा बुलंद आवाज दबनार नाही..<p dir="ltr"><br>
पत्रकार प्रियेश जगे यांनवर झालेल्या भ्याड आणि प्रणघातक हल्ल्याला पंधरा दिवस उलटुन गेले तरी पोलीस प्रशासनला या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात यश आले नाही. ही जरी चिंतेची बाब आसली तरी पोलीस प्रशासनाचे अपयश या प्रकरणा मुळे अधोरेखित झाले आहे. शहापुर तसा आदिवासी दुर्मग तालुका त्यात ठाणे जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आसल्याने चाळीस ते पन्नास किमी च्या परीघात या तालुक्याचा पसारा वाढला आहे. त्यात ग्रामीन क्षेत्र आसल्यामुळे शासनाच्या विविध योजना या भागात जास्त राबवल्या जात आसुन मुंबईचे भुमाफीया शहापुर तालुक्यात जमिनींवर डोळा ठेवुन आहेत. त्यात अनेक छोटे मोठे बिल्डर तालुक्यात तयार झाले आहेत. या बिल्डरांची अनाधिकृत बांधकामे, शासकिय योजनांतील भ्रष्टाचार,किंवा कोणताही अडला नडला सामान्य नागरीक आसो यांच्या समस्या शहापुर तालुक्यातील पत्रकार नेहमीच मांडत आसतात. आपल्या निर्भिड लेखनीच्या माध्यमातुन जाब विचारुन संबंधीत यंत्रनेला सळो की पळो करुन सोडतात व पत्रकारीतेच्या माध्यमातुन अनेकांना ज्ञाय मिळवुन देतात.पण राजकिय नेते, बिल्डर, भष्ट्राचारी,अत्याचारी या सगळ्यांशी दोन हात करुन झुंज देनारा पत्रकार हा नेहमीच एकटा आसतो. हे सबंधीतांनी हेरले आसल्याने संपुर्ण राज्यातच पत्रकारांवनर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.</p>
<p dir="ltr"> पंधरा दिवसापुर्वी आमचे मार्गदर्शक सहकारी बाळ जगे यांचे चिरंजीव पत्रकार प्रियेश जगे यांना दि. ३१जुलैला सांयकाळच्या सुमारास कुमार गार्डन हाँल समोर आपली चार चाकी वाहन दुरुस्ती करीता गेले आसता तिथे सात ते आठ दबा धरुन बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करुन त्यांना जबर जखमी केले. ही साधी घटना नव्हती. किंबहुना शहापुर तालुक्याच्या इतिहासाला काळीमा फासनारी घटना होती. या प्रकरणात खरा सुत्रधार कोण हे जरी पोलीस तपासानंतर कळनार आसले तरी पंधरा दिवस उलटुन गेले तरी पोलिसांना या प्रकरणाचा तपास एक इंचाने पुढे सरकवता आला नाही हे दुर्दैव आहे. प्रत्रकार संघटनांनी याबाबत ठाणे पोलीस आधिक्षक यांची भेट घेवुन त्यांना निवेदन दिले परंतु आजुन त्याचा ही उपयोग झाला नाही. किंबहुना पोलिस विविध कारणं देवुन तपास लांबवीत आहेत आसा आरोप पत्रकार करीत आहेत. त्यातच लोकशाहीचा चौथा अधार स्तंभ म्हणुन माध्यम आणि वृत्त पत्रांकडे पाहीलं जात आसतांना किंबहुना कोणताही मोबदला न घेता प्रशासनाचे, आणि शासन यांचे निर्णय कार्यप्रणाली जनते पर्यत पोचवन्याचे काम माध्यमे करतात पण पत्रकारांवर होनारे हल्ले रोखन्यात शासन अपयशी ठरुन सबंधीत यंत्रनाही मुग गिळुन बसली आसल्याने पत्रकारांवर होनारे हल्ले वाढत आहेत.</p>
<p dir="ltr"> शहापुरात सध्याअवैध्य मटका,जुगार, बियर शाँपी, दारुचे धंदे, दारुच्यी भट्ट्या, लाँजेस, सगळ काही तालुक्यात बेलगाम सुरु आसतांना त्यांची इतंभुत माहीती आसलेल्या पोलिस प्रशासनाला पोलीस आधिक्षकांचे अदेश आसुन ही प्रत्रकार प्रियश जगे यांवरील हल्ल्याची उकल करण्यास येवढा वेळ का लागतो हे जरी संशयास्पद ? आसले तरी आशा प्रकारणांनमुळे पत्रकारांनवर हल्ला करनार्या भ्याड आणि गांडु गावगुडांच्या हिम्मतीत वाढ होनार आसुन पत्रकारांच्या लेखनीची धार बोथट करनार्या प्रवृत्तीचा विजय होनार आहे. पोलिसांचे हे अपयश कदाचीत सत्याच्या बाजुने आणि प्रामाणिकपणे समाजहिता साठी झटनार्या पत्रकारांच्या मनोबल खच्ची करनारे जरी आसले तरी आसे शेकडो भ्याड हल्ले छातीवर झेलुन घ्यायचे बाळकडु पत्रकारांना स्वतंत्र्यापुर्व कालखंडातच मिळाले आहे. त्यामुळे कायद्याचे संरक्षण करनार्या पोलिसांनी त्यांच काम प्रमाणिक पणे पार पाडावे अन्यथा आज पत्रकारांवर हल्ले होतात उद्या पोलीसांनवर व्हायला वेळ लागनार नाही. महाराष्ट्रात पत्रकारीतेला एक वेगळा इतिहास आहे. अद्य पत्रकार बाळशास्री जांभेकर,लोकमान्य टिळक, आगरकरांन देशाच्या स्वतंत्र्य संग्रामात नेत्रुत्व केले तर प्र के आत्रे सारख्या धुरंधरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारला नाही तर तो जिंकला. वाघाच काळीच आसलेली माणसं समाजहिता साठी पत्रकारीतेत येतात. त्यांचा एक एक शब्द एक एक तोफ आसते आणि त्याच शब्दांनीच आजवर लोकशाही शाबुत आहे. गोर गरीब जनतेला पत्रकारांचा असरा आहे. आश्या गावगुंडाच्या गांडु फडतुस भ्याड हल्ल्याला घाबरतील ते पत्रकार कसले? उलट आमची हिम्मंत आजुन दुप्पट वाढली आहे. असे कितीही हल्ले झाले तरी पत्रकारीतीचे बुलंद आवाज दबनार नाही हे हल्ले करनार्या गांडुनी लक्षात घ्यावे.</p>
<p dir="ltr"><b><i>प्रशांत गडगे </i></b><br>
<b><i> संपादक</i></b><br>
<b><i>सा. विचारमंथन</i></b></p>
प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-62271811051199404832016-08-05T02:07:00.001-07:002016-08-05T02:07:57.109-07:00सावित्रीचा कहर..<p dir="ltr"><b>कधी नव्हे तेवढा पाऊस या वर्षी संपुर्ण महाराष्ट्रात होत आहे. खर तर दुष्काळाच्या जखमांनवर अलगद हळुवार फुंकर मारनारा हा पाऊस गटारी आमावस्येच्या दिवशी मात्र काळ बनुन आला आणि ४४ निष्पाप नागरीकांचे बळी घेऊन गेला याच वाईट वाटतं. मंगळवारी संपुर्ण रायगड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी सुरु झालेले पाऊस संपुर्ण दिवसभर थांबला नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्वच नद्या दुधडी भरुन आक्राळ विक्राळ रुप घेवुन वाहत होत्या. त्यातलीच एक सावित्री नदी, या नदिवर महाड पासुन पाच किमी वर एक ब्रिटीशकालीन पुल आहे. तिनशे मिटर म्हणजे जवळपास अर्ध्या किमीचा हा विशालकाय पुल सावित्री नदिला आलेल्या पुरात व निसर्गाच्या एका तडाख्यात पाण्यात वाहुन गेला. क्षणात होत्याच नव्हतं झाले पण दुर्देवाने या पुलावर त्या वेळी राज्या परीवहन विभागाच्या दोन बस व पाच सहा चार चाकी वाहने प्रवास करीत होती तीही सावित्री नदीच्या पुरात वाहुन गेली. हि घटना रात्रीच्या किर्र अंधारात आणि मुसळधार पावसात घडली आसल्याने प्रशासन आणि नागरीकांना तत्काळ मदत करणे जमले नसले तरी या कारणाने निसर्गा समोर माणुस किती आगतिक आणि हतबल आहे याचा प्रत्यय येतो.</b><br>
<b> खर पाहिलं तर सावित्री नदिला पुर येन हि नैसर्गिक अपत्ती नाहीच आहे. पुल कोसळनं म्हणजे मानवनिर्मित हा अपघात आहे..कारण नदि नदिच्या ठिकानाहुन वाहत होती पुल कोसळलाय हा अपघातच आहे. पण त्या दिवशी निसर्गकोपला होता येवढ नक्की आसो दुसर्या दिवशी सकाळी जेव्हा घटना प्रसार माध्यमांना कळाली तो पर्यत शोधकार्य सुरु झाले होते. प्रसारमाध्यमे, प्रशासनातले निगरगट्ट आधिकारी, मंत्री, नेते सगळेच घटनास्थळी हजर होतात. जो तो आपल्या परीने आपण कस निर्दोष हे रेटुन सांगण्याचा केवीलवाना प्रयत्न करतांना पाहीले. यात परीवहनमंत्र्यांना दोन एसटीत बावीस जन बुडाले याच दुख कमी पण एका बस ड्रायवर ने समयसुचकता राखुन अनेकांना पुलावर जाण्यापासुन रोखल्याच त्वेशाने सांगत होते पण बुडालेल्या बस आणि प्रवाशांचे काय ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. हि सगळी दुर्दैंवी घटना घडुन सोळा तास उलटले तरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता घटनास्थळी हजर नव्हते. ते जेव्हा घटनास्थळी पोहचले तेव्हा करायचे ते नाही तर भलतेच उद्योग करुन बसले. एका माध्यम प्रतिनिधीने विचारलेल्या खोचक प्रश्नाला उत्तर न देता माध्यमांच्या कार्य प्रणालीचा उदो उदो करुन पत्रकारांना धकाकाबुक्की करुन धाककपटशाहीचा प्रयोग केला तर एकी कडे मुख्यमंत्री प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधत आसतांना महाशय निसर्गसहलीला यावे तसे आपले स्वता:चे पुलावरुन सेल्फी काढण्यांत दंग आसल्याचे समोर आले आहे. किती ही असंवेदनशिलता ! ज्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहोत, त्याच जिल्ह्यात घडलेल्या एका दुर्दैंवी घटनेमुळे अनेक नागरीकांचा बळी गेलाय तिथेच फोटो काढण्यात कुठली आली मर्दांनगी ? हे या महाशयांना कळायला हवे होते पण दुर्देव तसे घडले नाही.भारतीय जनता पार्टीवर लोकांनी विश्वास टाकुन बहुमताने सरकार निवडुन दिले आहे. विनयशिल मुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडनवीस यांची महाराष्ट्रात ओळख आहे. पण त्यांच्याच मंत्रीमंडळात मंत्री जनतेच्या भावनेचा अनादर करुन बेलगाम वक्तव्य व कृती करीत आसतील तर यावर सकारने नक्कीच चिंतन करुन आशा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला पाहीजेत ही जनतेची मागणी आहे. </b><br>
<b> सावित्री नदिवरचा हा ब्रिटिशकालीन पुल शंभर वर्ष जुना आसुन तो वाहतुकी साठी सुरक्षीत नव्हता आसे ब्रिटिशांनी व तसेच स्थानिक वृत्तपत्रांनी सांगुन सुध्दा सरकारने आणि प्रशासनाने वेळ काढु भुमिका घेवुन हा पुल वाहतुकीलाठी खुला ठेवला. निसर्गाच्या प्रकोपा पुढे हा पुल टिकला नाही याच दुख नाही पण यात अनेक निप्षाप नागरीकांचा बळी गेला.सरकार आणि प्रशासनाच्या दिगंराई मुळे अनेक संसार उघड्यावर पडले, घरातली कर्ती माणसं गेली याच दु:ख आहे. मागच्या वर्षी उत्तराखांड मधे ही ढग फुटी झाली हजारो माणसे मेली, २६ जुलै ला मुंबईत निसर्गाचा प्रकोप झाला तिथेही माणसं मेली पण सरकार आणि प्रशासन यातुन काही धडा घेत नाही. निसर्गाचा समतोल बिघडलाय तो कुठे ना कुठे कोपनार हे माहीत आसुनही आपण धडा घेवुन आपल्या चुका सुधारत का नाही ? घटना घडुन गेल्या नंतर खडबडुन जागे होऊन टाहो फोडण्या पेक्षा आधिच जर उपाय योजना केल्या असत्या तर आज शोक करण्याची वेळ आलीच नसती. सगळी कडे चमडी बचाव धोरण स्विकारनारे प्रशासनातील आधिकारी सबंधित मंत्री या सर्व दुर्घटनेला दोषी आसुन या सर्वांवर सदोष मनुष्यवधाची कारवाई होवुन कडक शासन होने गरजेचे आहे. दरवेळी नैसर्गिक अपत्ती येते आपण हतबल होवुन पाहत राहतो. अनेक निष्पाप नागरीक यात मारले जातात. चार चार दिवस शोधमोहीमा सुरु राहतात तरी हाती काही विषेश लागत नाही, हे अपयश कोणाच आहे ? सरकारनेच, प्रशासनाने, तुम्ही आम्ही सर्वांनी याचा गांभिर्याने विचार करणे गरजेचे आसुन पुढे आशा दुर्घटना घडु नये म्हणुन कायम सावध राहीले पाहिजेत. एकमेकांना साह्या करीत आशा नैसर्गिक अपत्तीत होणारी किमान जिवीतहनी तरी रोखता आली तरी पुष्कळ होईल. बाकी चौकशा दोषारोप पत्र नंतर होतच राहतात. पण ज्या कुटुंबाचा माणुस यात दगावतो त्या कुटुंबाची होनारी हनी ही न भरुन येनारी आसते हे अंतिम सत्य आहे. या दुर्घटनेत ज्ञात आज्ञात मृत्यु पावलेल्या सर्व मृत्यु पावलेल्या सर्व नागरीकांना सा. विचारमंथन परीवारा कडुन भावपुर्ण श्रध्दांजली.</b></p>
<p dir="ltr"><b>प्रशांत गडगे</b><br>
<b>संपादक </b><br>
<b>सा. विचारमंथन</b></p>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg90HDbxy-fIqDBNT2f3qwCktq7U87P4KGUa4QahVF0cCW0DapnfYV8rOf28bqYTg4ntumGcXdh4l-OcXs4jF0L06WfczFiiLxDMIQqvh8je_lSWaAaE0UhKCoxN87wxRYueL6CJJGEJueL/s1600/IMG-20160803-WA0023.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"> <img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg90HDbxy-fIqDBNT2f3qwCktq7U87P4KGUa4QahVF0cCW0DapnfYV8rOf28bqYTg4ntumGcXdh4l-OcXs4jF0L06WfczFiiLxDMIQqvh8je_lSWaAaE0UhKCoxN87wxRYueL6CJJGEJueL/s640/IMG-20160803-WA0023.jpg"> </a> </div>प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-22504357617579717672014-10-03T09:33:00.001-07:002014-10-03T09:33:55.505-07:00हॊय ! हॆ शक्य आहॆ.<div class="separator" style="clear: both; text-align: center;"> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBCND2hQzDdfK0NcEnNT-DW0Jvr1UUH1sZkU7dE6-P5SwJ-jNk-2qBbPUYw6JKeCEl7IEqSgcDZdIsLFTBKqO3NlLs3a5YuGYLnNKE2eJtkW0J5doSikMIFJpCPo-VOZdXlHTMSJKZBkBh/s1600/PicsArt_1412226441887.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"> <img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBCND2hQzDdfK0NcEnNT-DW0Jvr1UUH1sZkU7dE6-P5SwJ-jNk-2qBbPUYw6JKeCEl7IEqSgcDZdIsLFTBKqO3NlLs3a5YuGYLnNKE2eJtkW0J5doSikMIFJpCPo-VOZdXlHTMSJKZBkBh/s640/PicsArt_1412226441887.jpg"> </a> </div>प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-8461974659065356462014-08-04T02:57:00.001-07:002014-08-04T03:05:41.444-07:00 काळ्या सरकारचा, काळा फतवा !!<p dir="ltr"><br>
आत्ताच राज्याचे राज्यपाल यांच्या स्वक्षरीनॆ राज्यात एक काळा फतवा काढला आहॆ. इतरांन साठी जरी हा अध्यादॆश आसला तरी आम्हा शहापुरातील बिगर आदिवासी समाजाची गळचॆपी करनारा काळा फतवाच आहॆ. आनॆक वर्षा पुर्वी दॆशात मॊघलाई हॊती तॆव्हा आशाच प्रकारचॆ मुठभरांन साठी बहुसंख्यावर आन्याय करनारॆ कायदॆ करुन बहुसंख्यांच्या सर्वभौमत्वावर ठॆच पॊहचवन्याची कामॆ कॆली जात हॊती. आशीच मॊघलाई आज शहापुर मध्यॆ सुरु आहॆ<br>
शहापुर तालुक्यात कुणबी ,माळी ,मराठा ,आग्री ,बौध्द ,ब्राम्हन, लोहार ,चांभार ,शिंपी, सोनार आशा आठरापगड जातीचे लोक गुन्या गोँविंदा राहत आहेत पंरंतु शहापुर तालुका अनुसुचित जाती जमाती साठी अरक्षित आसल्या मुळे येथे आमदार ,ग्रां पं चे सरपंच , पं सं , सभापती आशी मुख्या पदे ही आदिवासी समाजा साठी अरक्षित आहेत. आर्थात येथे आदिवासी समाज फक्ता ३५% आसतांना सुध्दा सरकारचा हा आदेश आम्ही गेली कित्तेक वर्प आम्ही मुकाट्याने पाळत आलो आहोत हेच आमचं दुर्देव की काय हा प्रश्न आमच्या पुढे पडला आहे ?आसो एवढ कमी काय की सरकारने दुर्देवी काळा फतवा आमच्या माथी मारला आहे. आर्थात आशा सडक्या कुजक्या कल्पना कोनाच्या डोक्यातुन बाहेर येतात हे शोध घेन्याची वेळ आता समिप येवुन ठेपली आहे. या काळ्या फतव्याच्या विरोधी जनभावना उग्र होत आसुन वेळीच हा फतवा मागे घेतला गेला नाही तर परिनाम वाईट होतील याची सरकारने दखल घ्यावी. <br>
सरकारने जो काळा फतवा काढलाय तो आसा आहे " आनुसुचित जमाती साठी राखिव आसलेल्या क्षेत्रामधील शासकिय आथवा निमशासकिय आस्थापना मध्ये आदिवासिंना १००% आरक्षन आणी बदली ही नाही " आशा प्रकारचा फतवा काढुन सरकार काय सिध्द करु पाहते. बिगर अदिवासी ६८% आसुनही स्थानिकांनवर नोकरी भरतीत हा आन्याय कशा साठी ? हा प्रश्न आम्हाला पडलाय ? एकिकडे बिगर आदिवासी समाजावर येवढ्या मोठ्या प्रमाणात आन्यायापे घाट घातले जात आसुन ते आम्ही षंढ पने ते सहन करतोय याची लाज वाटते. येवढ्या वर्ष सतत पुढचे स्थान देवुन ही इथला आदिवासी समाज मागासच राहिलाय पण यात तालुक्याचा विकास खुंटलाय गेली कित्तेक वर्ष आमदार यांचाच मग चुक कोणाची ? बस आता पुरे ! येवढ्या वर्ष आम्ही आन्याय सहन केला आता नाही , सरकार ला आता या काळ्या फतव्या विरुध्द जाब विचारावाच लागेल ! आज बिगर अदिवासीची सुक्षिशित पोर मोठ्या प्रमानात बेरोजगार आहेत . त्यांना स्थानिक ठिकानी नोकर्या नाहीत, आणी आदिवासिंना अरक्षनाच्या जिवावर १००% नोकर्या हे दुर्देव आहे .<br> शहापुर तालुक्यात आज ३२% आदिवासी तर ६८% बिगर आदिवासी समाज आहॆ, जर दॊघांनमधॆ यॆवढी तफावत आसुन आदिवासिंना आरक्षन का?? आसा सवाल बिगर आदिवासी समाजामधून विचारला जातॊ. मॊल मजूरी करुन पॊटाला चिमटा दॆवुन इथला बिगर आदिवासी आपल्या मुलांना शिक्षन दॆत आहॆ. मग नॊकर्यानमधॆ आदिवासिंना आरक्षन दॆवुन सरकार का सिध्द करु पाहत आहॆ , हॆ आसचं सुरु राहनार आसॆल तर इथला बिगर आदिवासी कदापी शांत राहनार नाही. घटनॆची हि पयमल्ली आहॆ. आता वॆळीच या विरुध्द आवाज उठवला नाही तर यॆनार्या पुढच्या पिढ्या बिगर आदिवासी समाजाला कदापी माफ करनार नाहीत. म्हणुनच आता तरी सर्व राजकारन्यांनी एक हॊऊन बिगर आदिवासिंनवर हॊनार्या आन्याया विरुध्द जाब विचारायची वॆळ आली आहॆ. बिगर आदिवासी हक्क बचाव समिती माध्यामातुन जनजागृती सुरू आहॆ . लवकरच हा वणवा पॆट घॆवुन सरकारच्या या काळ्या फतव्या सहीत सरकारच तॊंड काळ कॆल्या शिवाय राहनार नाही आशी आशा वाटतॆ.</p>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjiwaZi5K7bkGQ2vz2fzCdJT4EM70ExCE_B7TVZ3ZJLmPFmv64-0Nc8HuujjrZzym9o-b6W-wu6IRtrSvYLkZ6FO145qNKM8rancuMr18QFAJDEwiq9CnzLmuWvhfxrEJljGIDB7MmQQDec/s1600/10563054_657787317646932_8745024057006377494_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"> <img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjiwaZi5K7bkGQ2vz2fzCdJT4EM70ExCE_B7TVZ3ZJLmPFmv64-0Nc8HuujjrZzym9o-b6W-wu6IRtrSvYLkZ6FO145qNKM8rancuMr18QFAJDEwiq9CnzLmuWvhfxrEJljGIDB7MmQQDec/s640/10563054_657787317646932_8745024057006377494_n.jpg"> </a> </div>प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-54715567389977567302013-11-20T04:31:00.001-08:002013-11-20T04:31:11.928-08:00काँग्रॆस च्या गळाला कुणबी सॆना.<p dir="ltr">सध्या ठाणॆ जिल्हात कुणबी सॆनॆच्या लग्नाचा डंका जॊरात सुरु आहॆ म्हणॆ 23 तारखॆचा मुहूर्त ठरलाय..दॊन्ही कडची मंडळी आगदि आनंदि आहॆत..पण हॆ एवढ आचानक ठरलं की कुणबी सॆनॆच्या शिलॆदारांना याची काय खानखूनच लागली नाही. साखरपुड्याचॆ आमंत्रन आलॆ तॆ शहापुरच्या पत्रकार परिषदॆत कुणबी सॆनॆच्या व्यसपिठावर काँग्रॆसच्या नॆत्यांची रॆलचॆल वाढली आणि काय तॆ जनता समजली ? आसॊ पण कुणबी नॆत्यांच्या काँग्रॆस प्रवॆशानॆ कुणबी सौनिक हतबल आहॆ. आज त्यांना पडलॆल्या आसंख्य प्रश्नांनी गॊंधलॆल्या परिस्थित हाताश पणॆ तॊ हॆ सगळ पाहतॊ आहॆ. पण लग्नाचा मुहुर्त जवळ आला तरी या लघ्ना मागची नक्की भुमिका काय हे आजूनही कुनबी सॆनॆच्या कॊणत्याही नॆत्यानॆ त्याला समजवुन सांगितलॆ नाही.आणि कुनबी सौनिकांन सहीत समाजबांधवांची उत्सुकता शिगॆला पॊहचली आहॆ.</p>
<p dir="ltr"> खर सांगायच तर आम्ही कुनबी सॆनॆचॆ कार्यकर्तॆ जरी नसलॊ तरी हितचिंतक जरुर आहॊत, यॆम तॆम महाराष्ट्रात कुणबी समाजा साठी काम करनार्या संघटना तश्या कमीच उरल्यात त्यात कुणबी सॆना ही एक आहॆ. म्हणुनच कुणबी सॆनॆच्या प्रत्यॆक हालचालीवर आम्ही बारीक लक्ष्य <u>ठॆ</u>वुन आसतॊ. आत्ता पर्यंत सगळ्याच मुख्य राजकिय पक्षांनी कुणबी सॆनॆला यथॆच्छा वापरुन घॆतली हॆ वास्तव आहॆ . ऐके काळचा सधन म्हणुन ओळखला जानारा कुनबी समाज आज आनॆक संकटांशी एकाकी झूंजतॊ आहॆ. आशा वॆळी समाजाची एकी दाखवनार्या सँघटनाची फार निकड भासतॆ त्यात एक कुनबी सॆना हॊती. आता कुणबी सॆनॆचे सर्वॊसर्वा विश्वनाथ पाटील काँग्रॆसवासी हॊतात म्हणजॆ संघटना ही काँग्रेस प्रणित हॊतॆ की काय ही शंका प्रत्यॆक समाज बांधवाला पडली आहॆ ? जर जिल्हात बहुसंख्यानॆ कुणबी समाज आसतांनी आज पर्यंत सत्ताधार्यानी कुनबी समाजाकडॆ दूर्लक्ष का कॆल ? आणि आत्ता निवडनुकिच्या तॊंडावर काँग्रॆस च्या नॆत्यांना कुणबी सॆनॆची गरज का भासली..? आशा अनॆक प्रश्नानी गॊंधळुन गॆला आहॆ . आता या प्रश्नांची उत्तरॆ स्वभाविक पणॆ विश्वनाथ पाटलांनी द्यायला हवी हॊती पण लग्नाच्या गॊंधळात समाजबांधवला विसलॆ हॆ णात्र नक्की.. आसॊ आज वर कुनभी समाजाचा फायदा सगळॆच घॆत आलॆत पण विकास मात्र कॊणी कॆला नाही. काँग्रॆस च दऴभद्री राजकारन आम्ही जाऩतॊ आहॆत. जॆ दॆशाचा विकास करु शकलॆ नाही तॆ आमच्या समाजाचा काय विकास करतील हॆ आम्हाला ठावुक आहॆ पण विश्वनात पाटलांन सारख्या नॆत्यानॆ यांच्या मागॆ लागु नयॆ यॆवढी माफक आपॆक्षा जर समाज बांधव करत. आसतील तर त्यात गैर काय ? </p>
<p dir="ltr"> काँग्रॆस ठाणॆ जिल्हातुन हद्दपार व्हायच्या वाटॆवर आहॆ त्या साठी साम काम दंड भॆद वापरुन जिल्हात काँग्रॆस वाढवायचा प्रयत्न जॊरात सुरु आहॆ . आसॊ त्याृच्यशी अमचं काय दॆन गॆन नाही पण यॆवढ्या वर्ष आम्हाला खितपटत ठॆवुन नुसता पक्षवाढी साठी आमचा कॊणी उपयॊग करत आसॆल तर समाजानॆ याृचा विचार नक्की करावा. विश्वनाथ पाटलांना काँग्रॆस मध्यॆ सहभागी करुन<br>
काँग्रॆस नॆ हा कुटील डाव खॆळला आहॆ . आता समाजबांधवानीच ठरवायचं काय करायच ? प्रत्यॆक वॆळी आम्हाला वॆगवॆगळी आश्वासनॆ द्यायची आमच्या आमच्य आम्हाला झुंजवायचं आणि स्वर्थाच्या पॊळ्या यांनी खायच्या..आता बस पुरॆ झाले !!...कुणबी सॆना एका वॆगळ्या वाटॆवर उभी आहॆ. समाजाचॆ आता हित हॊतॆ हॆ पाहन्याची उत्सुकता लागुन राहीली आहॆ पुढॆ काय वआडलय हॆ कॊणाला ठावुक नाही या सगळ्या संभ्रमात कुणबी बांधवाचच नुकसान हॊनार आहॆ. एवढ मात्र नक्की .. आणि भविष्यात जर कुणबी सॆना काँग्रॆस मध्यॆ विलिन झाली तर कॊणी आश्चर्य वाटुन घॆवु नयॆ..कारन काँग्रॆस मधील नेंत्यानी वैयक्तीक रित्या कॊणी सँघटना चालु नयॆ यावर हायकंमांडचा अक्षॆप आहॆ...तुर्तास थांबतॊ.<br>
</p>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEicsJMs-4b-xVUuTyWmnSlo07eSCOtbrPC-Ji5uCd-YvP-BTgpY_aQO2-gV_Zo51A1gr3loVJ1M0WcNS8KaTFuoGM-cxqKIDhhnCn7utUHTAyNdyilCJyQmq1B4bu0rkbn4jrdH5Jdvjw1v/s1600/IMG-20131116-WA0013.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"> <img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEicsJMs-4b-xVUuTyWmnSlo07eSCOtbrPC-Ji5uCd-YvP-BTgpY_aQO2-gV_Zo51A1gr3loVJ1M0WcNS8KaTFuoGM-cxqKIDhhnCn7utUHTAyNdyilCJyQmq1B4bu0rkbn4jrdH5Jdvjw1v/s640/IMG-20131116-WA0013.jpg"> </a> </div>प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-80789499279489137822013-11-16T00:05:00.001-08:002013-11-16T00:05:54.335-08:00सचिनाय नमॊ: नमॊह:<p dir="ltr">प्रिय , सचिन.</p>
<p dir="ltr">काल पर्यंत आम्ही क्रिकॆट पाहत हॊतॊ तॆ तुझ्यासाठी , तुझ्यातला शांत संयमी खॆळाडू आम्हाला नॆहमीच भावला..आणि याच मुळॆ तु क्रिकॆट चा दॆव झालास. आता ती खॆळी पुढच्या अनॆक शतकात हॊनॆ नाही. तु आम्हाला निकळ आनंद दिलास .. तुझ्या प्रत्यॆक चौकार आणि षटकारांनी आमच्या आयुष्यातलॆ किती क्षण आनंदानॆ द्विगुनीत झालॆत..तु जॊपर्यत खॆळपट्टीवर खॆळत आसायचा तॆव्हा छाती आभिमानानॆ भरुन यायची..तुझ्यातला तॊ निरागसपणा आता क्रिकॆट मधून कमी हॊईल थॊडक्यात काय तर तूझ्या नसन्यान क्रिकॆट विश्व पॊरकं झालंय..क्रिकेट मधल्या दॆवान आज निवृत्ती घॆतली..आणि क्रिकेट च दैवत्व संपलं...आता आम्ही नुसता खॆळ पाहू पण तॊ झंजावात. ??? क्रिकॆत मधलं एक सुवर्ण युगाची आज सांगता झाली .. पण सचिन तू आमर झालास....आमच्या सारख्या आनेक चाहत्याच्या ह्रदयाचा तु आनाभिषिक्त सम्राट आहॆस . आम्हाला तु दिलेल्या अनंदाची परतफेड होनॆ शक्य नाही ..तुझ्या पुढच्या वाटचालीस शुभॆच्छा !!!</p>
<p dir="ltr">तूझा एक वेडा चाहाता<br>
प्रशांत.</p>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"> <a href="http://lh6.ggpht.com/-LHj5qRocVBA/UocnHeYpvAI/AAAAAAAAAME/s1600/sac41a.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"> <img border="0" src="http://lh6.ggpht.com/-LHj5qRocVBA/UocnHeYpvAI/AAAAAAAAAME/s640/sac41a.jpg"> </a> </div>प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-21878770264681017742013-05-22T02:57:00.001-07:002013-05-22T02:57:08.691-07:00क्रिकेट चा तमाशा IPL<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhvs0GhFe68QZ-VKqG8l4ZC6GtDP5UP6xf8yCdLQ4ifzTQg1weMH1zvHEe2JyKyzekOZISqisKg3nPXUAGEn78qLoX8meiiMh6-_MGf5aC9zK5gNxNyIxpOuW9uxl4GvcHvNupFsr9PZsoc/"><img src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhvs0GhFe68QZ-VKqG8l4ZC6GtDP5UP6xf8yCdLQ4ifzTQg1weMH1zvHEe2JyKyzekOZISqisKg3nPXUAGEn78qLoX8meiiMh6-_MGf5aC9zK5gNxNyIxpOuW9uxl4GvcHvNupFsr9PZsoc/" style="margin: 0pt 10px 10px 0pt; float: left cursor: pointer;" height="212px" width="320px" /></a><br><br><font color ="#fffd00"><font color ="#3900ff">क्रिकेट चा तमाशा "IPL"</font></font><br /><br><font color ="#fffd00"><font color ="#3900ff">खेळ पाहने हा प्रत्येक मनुष्याचा आवडता छंद आहे. पण याच छंदात जेव्हा नौटंकी घुसते तेव्हा याच खेळाचा तमाशा होतो, आणि आम्ही भारतीय हा तमाशा हौशीने बघतो आसं कुणी बोलले तर वावग ठरनार नाही. तसा क्रीडा हा आमचा प्रांत नाही म्हणुण आयपीयल वर पहिल्या पासुन लिहायचं टाळतं होतो . कारण या तमाशा बघायला किंबहुना या तमाशाच गुण गाण गाऊन दिड दमडी ची किमंत न देनार्या तमाश्याची फुकट प्रसिध्दी करणे ही मनाला न पटनारी गोष्ट होती. बाकी ज्याच त्यानेच ठरवावे ? महाराष्ट्राचे (अ)जाणते राजे शरद रावांनी राज्यावर दुष्काळाचे आस्मानी संकट कोसळले आसतांना ही आसल्या फडतुस आयपीयल ला 7व्या सिझन साठी मान्याता दिली. आणि दुष्काळाच्या प्रश्नावर विरोधकांच्या टिकास्राने बेजार झालेल्या सरकारी मंत्री टट्टुना आपलं काळं तोंड झाकायला थोडी जागा मिळाली. </font></font><br /><br><font color ="#fffd00"><font color ="#3900ff">आवघ्या देशभरातल्या क्रिकेट रसिकांनी अक्षरशा लाखो करोडो रु, चा चुराडा करत या तमाशात भाग घेतला याची खंत वाटते. आणि ज्या दिवशी आयपीयल सुरु झाली तेंव्हाच महाराष्ट्रातला दुष्काळ संपला की काय आशी शंका आली . कारण रोज रोज 24 तास दुष्काळावर गाळा काढनारे टिव्ही पत्रकारांचा गळा सुकला आणि आचानक देशातला एक मोठा उत्सवाच्या थाटात आयपीयल चा तमाशा मोठ्या थाटा माटात सुरु झाला . मग प्रत्येक मँच ला एक नविन विषयं शहारुख चा वानखेडे स्टेडीयम प्रवेश , प्रिती ला स्टेडीयम वर प्रपोझ, चियर्स लिडरचे आचकट विचकट नृत्य आणी आता तर या तमाशाचा काळा पडदा टराटरा फाटला. या तमाशात खेळवल्या जानार्या मँच मनोरंजना साठी नव्हत्या तर त्या जुगारा साठी खेळवल्या जात होत्या. आम्ही भाबडे क्रिकेट रसीक जिवाचा आटा पिटा करुन मँच बघतोय आणि हे भडवे जुगार सट्टा लावुन आमच्या भावनांशी खेळत होते . तो शेंबडा श्रीशांत ज्याला शेंबुड पुसायची आक्कल नाही तो बायांसाठी आपला खेळ विकत होता , किती ही खेळाची आनास्था !! </font></font><br /><br><font color ="#fffd00"><font color ="#3900ff">खेळ हे पवित्र आहेत त्यांना मनोरंजनाचे साधन आहेत. लोंकाच्या भावणा त्यात गुतंलेल्या आसतात आणि त्याच भावनांचा बाजार आयपीयल मधुन मांडला गेला त्यांचा जुगार झाला करोडो किक्रेट रसिकांचा हा विश्वासघात नाही का ? आम्ही रसिंक 500/1000रु. टिकीटे काढुन यांचे हे तमाशे बघतो. पण त्याच वेळी आपल्या राज्यातला दुष्काळ आम्हाला दिसत नाही. तिथे शंभर दोनशे रु. कधी मदत देत नाही . पण हा खेळ नव्हे जुगार सट्टा आम्ही पैसे देवुन चार चार तास चियर्स लिडरची ढुंगन उगाच वाया घालवतो . कुठे चाललाय आपला प्रवास . इतक्या संवेदना बोथत झाल्यात का आमच्या ! दिल्ली पोलिसांच खरंच कराव तेवढ कौतुक कमीच आहे . त्यांनी क्रिकेट मध्ये वाढच चाललेली नौटंकी आणि त्यामुळे क्रिकेट मधला तमाशा वेळीच जनते समोर आनला. हे काम आमच्या महाराष्ट्र पोलिसांन कडुन कधिच झाले नसते कारण आख्खे गूहखाते आयपीयल चे आद्य प्रणेते शरद पवारांच्या हातात आहे. खेळातली हि नौटंकी वेळीच थांबली नाही तर खेळांच रुपांतर तमाशात व्हायला वेळ लागनार नाही. वाचक तुम्ही सुद्य आहात आयपील स्पर्धा भारताच्या खेळ पंरपरेला मारक ठरतात की तारक ? हे ज्याच त्यानेच ठरवावे.�</font></font><br><br /><br /><br/><font size="1">post by lakshvedh </font>प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-14029370312609604212013-02-28T22:44:00.001-08:002013-02-28T22:44:40.140-08:00निश्चयाचा माहामेरु ..नानासाहेब धर्माधिकारी <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjWX8dF1fMsAX8ke_Xplt-R2dsxKCusnAtDA63aRkywJUGGsWJMENksbNInlkL9UwyP2zSaQmZsuz4hTgTx692oaQASqtJO0syyBUsBuwjiQJryiYeqEPSOV5TPSTsSPSEcorN4mOPlwh9r/"><img src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjWX8dF1fMsAX8ke_Xplt-R2dsxKCusnAtDA63aRkywJUGGsWJMENksbNInlkL9UwyP2zSaQmZsuz4hTgTx692oaQASqtJO0syyBUsBuwjiQJryiYeqEPSOV5TPSTsSPSEcorN4mOPlwh9r/" style="margin: 0pt 10px 10px 0pt; float: left cursor: pointer;" height="299px" width="320px" /></a><br><br>आपल्या वडिलांकडुन समाजप्रबोधनाचा वारसा घेवुन वयाच्या तेवीसाव्या वर्षी रेवदंड्यामध्ये श्री समर्थ प्रसादिक आध्यत्मिक सेवा समिती स्थापन करुन केवळ सात समर्थ समवेत घेवुन लाखो समर्थ सेवक निर्मान करणारे महाराष्ट्रातील वंदनीय व्याक्तीमत्व म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी .<br /><br> आपल्या 87 वर्षाच्या कारकिर्दित नानासाहेबांनी दासबोध , सद्गुरुचरित्र,श्री मनाचे श्र्लोक, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, आशा सुमारे 20 ग्रंथाच्या आधारे मौखिक निरुपन देवुन आज्ञानामध्ये कुढत बसलेल्या सर्वसामान्य वर्गाला सत्तप्रवूत्तीकडे आकर्षित केले . आनिष्ठ रुढी पंरंपरा , देव धर्माबद्दल अंधश्रध्दा यांना दुर करुन समाजाचे परमार्थिक मार्गाने प्रबोधन घडवुन भक्ती आणी श्रध्दा यांचे महत्व पटवण्याचे काम नाना साहेबांनी केले . याच बरोबर बाल संस्कारवर्ग . बाल व प्रौढ साक्षरवर्ग आगदी विनामुल्य स्वरुपात चालवने , तसेच निरनिराळ्या धार्मिक ग्रंथाचे पुर्नलेखन करणे व संत व आध्यात्मिक साहित्य विनामुल्य उपलब्ध करुन देने यासारखी आनेक समाज हिताची कामे त्यांनी केली . <br /><br> एकविसाव्या शतकात प्रवेश करतांनाच मानसाची दमछाक झाली आहे . विज्ञानाच्या वाढत्या अविष्कारा मुळे नव नवी यंत्रे बाजारात आली आहेत . सुख सुविधा वाढल्या आहेत आणी या सुविधा मिळवन्या साठी माणसाची धावपळ ही वाढली आहे. सुख शोधता शोधता माणसाची शांती हरवली आहे . या गतीमान झालेल्या जिवनशैली तसेच सुखाच्या प्राप्ती साठी तोंड द्यावा लागनार्या स्पर्धामुळे मानसाच्या अंतरी भय, चिंता, संशय ,वाढीस लागला आहेत. त्याच मुळे समाजात विकृती, व्यासनाधिनता वाढत आहे , आणी हिच गोष्ट हेरुन त्यांनी असंख्य समाज बांधवाना एकत्र करुन कधी दासबोधाच्या तर कधी मनाच्या श्र्लोकाच्या माध्यमातुन निरुपण देवुन इश्वर भक्तीने शांती आणि समाधान मिळते हे पटवुन देन्याचे मोलाचे काम त्यांनी केले. हे सर्व करीत आसतांना आपल्या अंतरी ध्येयाप्रती निष्ठा व खंबीर निश्चय आसला तर आजही सज्जनांचे कार्य सफल होते हे समाजाला त्यांनी दाखवुन दिले . एवढा मोठा प्रपंच उभा करतांना ते निस्पृह भुमिकेत राहिले. कुठेही आपल्या कार्यचा गजावाजा न करता त्यांनी आपले काम पार पाडले पंरतु चंदन जसे कूठेही राहिले तरी त्याचा सुगंध कधी लपत नाही . तसेच नाना साहेबानी उभारलेल्या या कार्याबद्दल आनेक सामाजिक , शासकिय संस्थानी त्यांचा सत्कार, पुरस्कार आणि गैरव ही केला, पण ते पुरस्कार त्यानी स्विकारले ते फक्त जनतेचे मन राखन्यासाठी आसे त्यांनी आनेक वेळा नम्रतापुर्वक सांगितले आहे . हे सत्कार आणि पुरस्कार मिळावे म्हणुन त्यांनी समाजप्रबोधनाचा वसा घेतला नव्हता त्यामागे एक उद्देश होता . दुःखी, कष्टी, आणि रांजल्या गांजल्या लोकांना सन्मानाने जगता यावे आणि लोककल्याण व्हावे. म्हणुन ते आविरत झटत राहिले. आज या परमपुज्य गुरुवर्य विभुतीची 91 वा स्मृतीदिना निमित्त विनम्र आभिवादन !!<br /><br>जय जय रघुविर समर्थ !!<br /><br>प्रशांत गडगे .<br><br />सा. भिंवडी प्रभात. �<br><br /><br /><br/><font size="1">post by lakshvedh </font>प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-87861919835823523822013-02-16T23:11:00.001-08:002013-02-16T23:11:20.521-08:00दुष्काळातला धर्म !!<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgCL7nJJiCN8ZXyR6W39il2oWhmPDm3cI0zrxtppbkRaSPb9_EADsYsQXoQW3bXs3QSlgpuP_rMIjg1depSETNA52ua63NPXDWrwpQXLyadUT8TvuPM0Z0Nykqrm-oGCjjRfa3PPQ8FHS2o/"><img src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgCL7nJJiCN8ZXyR6W39il2oWhmPDm3cI0zrxtppbkRaSPb9_EADsYsQXoQW3bXs3QSlgpuP_rMIjg1depSETNA52ua63NPXDWrwpQXLyadUT8TvuPM0Z0Nykqrm-oGCjjRfa3PPQ8FHS2o/" style="margin: 0pt 10px 10px 0pt; float: left cursor: pointer;" height="220px" width="320px" /></a><br><br><font color ="#ff5d00">एकी कडे कुंभमेळा आणि एकीकडे आमच्या महाराष्ट्रात दुष्काळ , सन 1972 पेक्षा हि भिषन दुष्काळ , लोंकाना, जनावरांना, खायला अन्न नाही पाणी नाही, फक्त दुरवर दिसते फक्त भेगाळलेली जमिन, आणि फाटलेले नशिब, आज कुंभ मेळ्यात जाऊन लाखो करोडो भाविक फक्त पाप धुण्या साठी लाखो लिटर पाणी प्रदुषित करीत आहेत .आणि इकडे आमचा शेतकरी पाण्या साठी टाहो फोडुन धायमोकलुन रडत बसलाय. आसो एकच देवाच्या ह्या किती लिला आम्ही उघड्या डोंळ्यानी पाहत आहोत, फक्त हाताश पणे पाहण्यापलिकडे तरी आजुन काय करु शकतो आम्ही ? </font><br /><br><font color ="#ff5d00"> आसो संवेदना हरवलेल्या बोधट मनाला अजुन किती धार लावु , त्यातच निर्लज्यतेचा कळस म्हणजे आमचे मग्रूर, अय्याश,टुक्कार, दळभद्री नेते. एकी कडे राज्य महागाईने , दुष्काळाने , त्रस्त आहे .आणि हे अकलेचे सडके कांदे लाखो करोडो रु. चे वाढदिवस लग्नसोहळे साजरे करतात . लाज कशी वाटतं नाही यांना, गेंड्याच्या कातडी सारखी जाड कातडीचे हे गेंडे यांना जनतेचा पैसा खान्यापलिकडे येतयं काय ?आम्ही सर्वसामान्या दरवेळी यांच्याच पक्षांना मतदान करणार आणि निवडनुकी नंतर उर बडवत शिव्या शाप देत पाच वर्ष पुन्हा हेच सहन करणार. आसो गेली कित्तेक वर्ष हे चक्र इमाने इतबारे सुरु आहे. पण बदलनार कधी आम्ही ? हा प्रश्न आजुन प्रश्नांकीतच आहे. </font><br /><br><font color ="#ff5d00"> आज सर्वसामान्य जनता दोन वेळचं खान्यासाठी मोहताज आहे . ज्यांना विश्वास ठेवला ते देव पण आज पाठीमागुन अंग काढुन मोकळे झालेत . याच जनतेचे करोडो रु. मंदिर , संस्था देवस्थानांच्या बँक आकांऊंट मध्ये आसेच पडुन आहेत पण एकाही देवाला आसं वाटतं नाही , तो पैसा गरीबांच्या दुःखावर इलाज व्हावा . मतब्बर राजकारी त्याच्या व्याजावर आपल्या पिढ्या पोसताहेत . जे संकटकाळी धावुन येत नाही त्या देवांना अयुष्यभर पुजुन फायदा काय ? आसा प्रश्न गोर गरीब जनतेला पडलाय ? धर्माच मोठ अवडंबर माजयलं कोण कुठे सोन्याच राज सिंहासन देतोय,कोण कुठे मुकूट . तर कोण सोन्याच छत्र. पण खरा देव तर कुठे आहे कोणालाच समजले नाही . मानवसेवा सोडुन माणुस दगडांचा गुलाम झाला . लाखो करोडो रुपये तिथे वाहतो पण मंदिराच्या पुढ्यातल्या भिकार्याला फक्त एकच रु. देतो . हिच किंमत का माणसाची ? आता खरंच वेळ आली आहे देवाने अवतरीत व्हायची 2014 निवडनुकित खरंच देवाने चमत्कार करावा आणि या निच नेंत्याचा घरचा रस्ता दाखवुन एक चांगले सु प्रशासन आस्तित्वाच यावे. जास्त जनहिताच्या माध्यमातुन सरकारने गोर गरीब सर्वसामान्यांच भल करो तोच खरा दैवी चमत्कार आसेल निदान आशी सद्बुध्दी तरी देवाने आमच्या तमाम जनतेला देवो हिच अपेक्षा !! �</font><br><br /><br /><br/><font size="1">post by lakshvedh </font>प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-38379053446104382652013-01-03T00:22:00.001-08:002013-01-03T00:22:32.267-08:00अकार्यक्षम नेंत्यामुळे कुणब्यांची दुर्दशा !!<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizyMRM1MKeBBPuhdwjcZ6TZjCC6B80WGxLNlMAqpfeuwLmBAOIOY1XJJgNmmWgJVr2lPPOSmnvhpu8DEWzXvw8zlFf5b83yd-vbCmif0cbushpIpdmEOoqqW-opLL5caisPmhYRWbyiZt4/"><img src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizyMRM1MKeBBPuhdwjcZ6TZjCC6B80WGxLNlMAqpfeuwLmBAOIOY1XJJgNmmWgJVr2lPPOSmnvhpu8DEWzXvw8zlFf5b83yd-vbCmif0cbushpIpdmEOoqqW-opLL5caisPmhYRWbyiZt4/" style="margin: 0pt 10px 10px 0pt; float: left cursor: pointer;" height="180px" width="180px" /></a><br><br>कालच्या मी कुणबी समाजिक संघटनेच्या तृतीय वर्धापन दिनाला हजेरी लावली आणि पुन्हा एकदा समाजाच्या दशे पासुन ते दिशे पर्यतचा प्रवास सगळ्याच मान्यवर उलगडून दाखवला, तसे कुणबी समाजाचे मेळावे किंवा जाहिर कार्यक्रम कमीच होतात पण "मी कुणबी" संघटनेने समाजा साठी एक जाहिर व्यासपिढच उभे केले आहे. त्यामुळे मी कुणबीचे कौतुक करु तेवढेच कमीच, व्यासपिठावर तालुक्यातील अनेक स्वयंघोषीत कुणबी नेंत्यांची रेलचेल होती, किसन कथोरे , आणि विश्वनाथ पाटील, शरद पाटील, यांना वगळता एकही वक्ता जमलेल्या समाज बांधवांचे मने जिंकन्यात यशस्वी झाला नाही. थोडक्यात शहापुर तालुक्यातले सगळेत बडे नेते व्यासपिठावर उपस्थित आसुन सुध्दा एकाही नेत्याने आपल्याच तालुक्यातील समाज बांधवांशी संवाद साधन्याचा प्रयत्न केला नाही याचे अश्चर्य वाटले . <br /><br> गेली कित्तेक वर्ष, शंकर खाडे, काशिनाथ तिवरे , दशरथ तिवरे , हे तिनही नेते आपापल्या पक्षातुन शहापूर तालुक्यात कुणबी समाजाचे नेऋत्व करीत आहे , थोड्या फार फरकांने सगळ्यांनीच सत्ता उपभोगली आहे. पण समाजासाठी तिचा किती उपयोग केला? याच उत्तर मिळने कठीन आहे . या सगळ्याच स्वयंघोषीत नेंत्यानी फक्त आज पर्यत कुणबी बांधवांचा स्वहिता आणि पक्षहिता साठी वापर केला. पण समाजहिता कधी महत्व दिले नाही, किंबहूना आसे केले आसते तर मी कुणबी सारखी झुंजार संघटना उभीच राहिली नसती . ज्या नेंत्याना समाजाला दिशा देता येत नाही ते नेते कूठले ? फक्त निवडनुका आल्या का कोंबड्या झुंजवायच्या तसा समाज झुंजवायचा नंतर युत्या करून समाजाला च्युत्या बनुन सत्ता उपभोगायच्या ! हे गेल्या काही वर्षात समाज बांधव पाहतोच आहे. आणि शहापुर तालुक्यातील सगळ्यांच ग्रां .पं . पं.स, आणि जि, प , निवडनुकीत दिसुन आले. आज शहापुरात तालुक्यात कुणबी समाजाची दशा झाले त्याला मुख्य कारण म्हणजे हे अकार्यक्षम आणि स्वःताची शेखी मिरवनारे कुणबी हे नेते !! आज खरंच दुर्देवाने का होईना पण हे जळजळीत वास्तव मांडताना मनाला खुप यातना होतात .<br><br /> आज समाजात कमालीच आज्ञान वाढत आहे ,व्यसनाधिन आणि चैनबाज युवापिठी फोफावते आहे . एकिकडे करोडो रु, जमिनी विकल्या जातात आणि दुसरी कडी बेरोजगारीने तरुण वर्ग खंगत चाललाय? या वेळी समाज बांधवाना दिशा द्यायच काम कोणाचे आहे ? याच नेंत्यांचे ना ? मग काय केल यांनी येवढे वर्ष आसा संतप्त सवाल आज आम्हाला पडला आहे ? नुसतेच नेतेगिरीच्या शेख्या मिरवत सरकारी आधिकार्यांचे तळवे चाटत काँन्ट्रक्टर चा लेबल घेनार्या या नेंत्यांची लाज वाटते आंम्हाला ? आज किसन कथोरे यांनी आपला समाज उल्हासनगर , बदलापुर सारख्या ठिकाणी अल्पप्रमाणात असुन देखिल एकसंध ठेवला आहे , विश्वनाथ पाटिल यांनी वाडा, विक्रमगड मधुन कुणबी सेनेची स्थापना करुन संपुर्ण राज्यात हा पक्ष नेला आहे पण , शहापुरचे काय ? या स्वयं घोषीत कुणबी नेंत्याच काय ? शहापुर तालुक्या मध्ये आज कुणबी समाज 70% आहे . त्यातला 10% समाज सुध्दा हे नेते एक करु शकले नाही ,या पेक्षा मोठे दुर्देव ते कोणते !! आसो तरीही मी कुणबीच्या व्यासपिठावर सत्कार घेनारी हि मंडळी पाहीली आणि मग उद्वेगाने आज हे लिहने भाग पडले<br><br /> <br><br /> शहापुर तालुक्यात कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर, पण बेगडी आभिमानाच्या जळमटां मुळे आजचा समाजबांधव आपली जात विसरत चालला आहे,इतर समाज त्यामानाने एकसंध आहेत उदा. आदिवासी, मराठा,बुधिस्ट ,माळी, लोहार यांच्या प्रत्येँकांच्या संघटना गुप्तपणे समाज बांधनी चे काम जोरात करीत आहेत पण बहुसंख्य आसलेला कुणबी समाज एक होत नाही आणि म्हणुणच इथला अदिवासी समाज आरक्षणाच्या बळावर का होईना इथला सत्ताधारी होत आहे आज विकासक मोठ्या प्रमाणात शहापुर तालुक्यात घुसले आहेत. मोठ्या प्रमाणावर जमिनीची खरेदि विक्री सुरु आहे ,भुमिपुत्र आसलेला कूणबी समाज आज भुमिहीन होत आहे . एकिकडे बेरोजगारी वाढते, बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणावर व्यसनाधिन होत आहे , हे सगळे रोखनार कसे ? या विषयावर तालुक्यातील सगळ्याच कुणबी नेंत्यानी एकत्र येवुन चिंतन करन्याची वेळ येवुन ठेपली आहे ? "मी कुणबी" सारखी एक चांगली संघटना तयार झाली आहे तिला मार्गदर्शन करुन तिच्या मध्यमातुन जर काही उपक्रम हाती घेतले, तर नक्किच समाजात काही सकारात्मक बदल होतील आणि समाजाची दशा संपुन समाजाला एक दिशा मिळेल आसा आशावाद बाळगायला हरकत नाही.<br /><br>जयस्तु कुणबी ! जय महाराष्ट्र !! <br><br /> �<br><br /> . �<br><br /><br /><br/><font size="1">post by lakshvedh </font>प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-15397031181325980582012-12-28T05:31:00.001-08:002012-12-28T05:31:30.451-08:00गोष्ट एका खादाड बाबुची ...<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhlhV2E4FUKiVY4zNZg86cLu03fLLVkZkq1KQ3FdjCX0qC4gx4vBApIOQLwDX3HioFWSkMqldLgeLe7PlpCvOh3bwKM-xAqWKG1J1wZvc62PIfIimWPqkerpIslbC3ZSH5iLi44e5ndnOk7/"><img src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhlhV2E4FUKiVY4zNZg86cLu03fLLVkZkq1KQ3FdjCX0qC4gx4vBApIOQLwDX3HioFWSkMqldLgeLe7PlpCvOh3bwKM-xAqWKG1J1wZvc62PIfIimWPqkerpIslbC3ZSH5iLi44e5ndnOk7/" style="margin: 0pt 10px 10px 0pt; float: left cursor: pointer;" height="240px" width="144px" /></a><br><br>शहापुर तालुक्यात खुप वर्षानंतर लाच लुचपत आधिकार्यानी छापा टाकुन गटशिक्षण आधिकार्याला 20 हाजार रुपयाची लाच घेतांना रंगे हात पकडुन अटक केली. आणि संपुर्ण शहापुरच हादरुन निघाले आर्थात हा हादरा इथल्या सगळ्याच सरकारी बाबुची झोप उडवनारा होता यांत काडी मात्र शंका नाही. सध्या भ्रष्ट्राचार हा राजशिष्टाचार झालायं , भ्रष्ट्राचारचे काळ भुत तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मानगुटीवर बसलयं, दिल्ली पासुन आमच्या गल्लीतल्या पारा पर्यत त्याचा जो नंगानाच सुरु तो एक दिवस देशाला घातक ठरनार आहे . आज लाखो करोडो रुपयांचे गफले आपल्याला सगळ्याच ठिकानी सर्रास पाहायला मिळतात त्यात फक्त विस हाजाराची लाच घेनारा एक महाभाग शहापुरात रंगे हात पकडला तर त्यात काय नवलं ? आशा दुर्देवी प्रतिक्रीया ऐकल्या आणि तळपायची आग डोक्यातच गेली, वर वर साधी वाटनारी ही घटना तशी खुपच गंभिर आहे , आद्याचे सुजान नागरीक घडवन्याची जबाबदारी ज्या शिक्षण विभागाची आसते त्याच शिक्षण विभागातल्या गटशिक्षण आधिकार्याने चक्क एक शिक्षिके 20 हजार रु. लाच मागितली या शिक्षकाच्या पतीने वेळीच लाचलुचप विभागाकडे धाव घेवुन या माहाभागाला रंगेहात पकडुन दिले त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक ! पण शिक्षण विभागात आसा दुर्देवी प्रकार होणे हे आम्हा शहापुरकरांना शरमेची गोष्ट आहे. <br><br /> <br><br /> आज शहापुर तालुका झपाट्याने विकसित होत आहे . आता हे बदल जमिनी विकुन का सरकारी पातळीवर होत आहेत हा जरी चिंतनाचा विषय आसला तरी बदल होतोय हे वास्तव आपल्याला स्विकारावेच लागेल. आता बदल आला म्हणजे सरकारी कागद नाचनारच आणि आर्थात सरकारी कागद नाचवायचे म्हणजे सरकारी बांबुचा भाव वधारतोयच आज शहापुर मधली सगळ्याच सरकारी आँफिसेस मध्ये एकदा चक्कर टाकुनच बघा म्हणजे तुम्हाला कळेल या खादाड सरकारी बाबुचा भाव किती वधारलाय ते . रेशनिंग आँफीस पासुन ते रजिस्टर आफिस , पोलीस स्टेशन ते तहसिल कार्यालय सगळ्याच ठीकानी खादाड आणि मस्तवाल सरकारी बाबुची मस्ती आपल्याला पाहायलाच मिळते . किंबहुना लाच दिल्या शिवाय किवा लाच घेतल्या शिवाय कोणतेही सरकारी काम होतच नाही आसा शिष्टचार दुर्देवाने रुढ होतेय की काय आशी शंका येते . 5 रु. पासुन पाच लाख पर्यच ची लाच दिली आणि स्विकारली जाते हि आमच्या ग्रामीन भागातली व्यथा आहे . आज पंचायत समिती ग्रामपंचायत किंवा तहसिल कार्यलये हि तर भ्रष्ट्राचाराची उगमस्थाने आहेत जन्म दाखल्या पासुन ते जातपडताळनी दाखल्या पर्यत सगळे दाखले लाच दिल्या शिवाय क्वचितच मिळतात . त्यात गटशिक्षण आधिकार्याच्या लाच प्रकरणा मुळे इथल्या भ्रष्ट आधिकार्याना जरी धाक बसला आसला तरी आश्या कारवाया नेहमीच व्हायला पाहिजेत. त्यासाठी जनतेने पुढाकार घेने आवश्यक आहे. भ्रष्टाचर हा देशाला मारक आहे , जर उद्याच्या सुसंस्कूत नागरीक घडवनार्या शिक्षण खात्यात येवढा अंधार आसेल तर भावी पिढी काय प्रकाश पाडनार आहे याची कल्पना न केलेली बरी. भ्रष्ट्राचाराने आज कमालीचे टोक गाठले , तुम्ही प्रतिकार केला तरच भ्रष्ट्राचाराचे काळे भुत आपण संपवु शकतो, फक्त सुरुवात स्वःता पासुन करायला हवी . भ्रष्ट्राचार निर्मुलनाची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे . दूष्ट्रीकोण बदला तर विचार बदलतात , त्याने केले म्हणुन मी करील ही प्रवृत्ती कुठे तरी थांबली पाहीजेत , स्वःताशी प्रामाणिक राहा .पैसा संपत्ती गाडी बंगला या गोष्टी पेक्षा नितीमत्ता महत्वाची ! <br /><br> आज एका सरकारी बाबुच्या नितीमत्तेचा पर्दाफाश झालाय उद्या कदाचीत आसे आसंख्य खादाड मग्रुर मस्तावाल सरकारी बाबुचे काळे चेहरे उजेडात येतील फक्त तुम्ही आम्ही जागरुक राहीलो तर लाच देन आणि घेने हा ए प्रकारचा देशद्रोह आहे . लाच मागणार्याना प्रतिकार केला तरच हे मस्तावाल बाबु ताळ्यावर येतील आन्यथा भ्रष्ट्राचाराचा मोकाट सुटलेला वळु भविष्यात तुम्हाला आम्हाला आवरने कठीन जाईल यात शंका नाही.�<br><br /> <br />प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-21349290714885622572012-12-21T00:35:00.001-08:002012-12-21T00:35:16.454-08:00भांडवलशाहीः गुलामीचे डोहाळे<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjbBy5qqlowht3KCVnWZaMZ_zWlm7o97IsXwuwSM8a5JBI9jas-L1llnfrLrGB4pvdM_qkXMk4ls-S6ly6kE8BxEQRT42R_O-gz-0KJjPthfzEs5x_inT6UynwxZr3MocjfRmRPauvKiQZm/"><img src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjbBy5qqlowht3KCVnWZaMZ_zWlm7o97IsXwuwSM8a5JBI9jas-L1llnfrLrGB4pvdM_qkXMk4ls-S6ly6kE8BxEQRT42R_O-gz-0KJjPthfzEs5x_inT6UynwxZr3MocjfRmRPauvKiQZm/" style="margin: 0pt 10px 10px 0pt; float: left cursor: pointer;" height="240px" width="174px" /></a><br><br>एकविसाव्या शतकात पदार्पण करुन एक दशक लोटले तरी आज आपल्या देशा पुढील आव्हाने आजुन काही कमी होत नाहीत. आणि आम्ही जगतिक महासत्ता होण्याची स्वप्न पाहतोय, किती हस्यास्पद आहे ? वाढती लोकसख्या , बेकारी , भ्रष्ट्राचार , आत्याचार , एकंदरीत सगळ्या कायदेसुवस्थेचे बारा वाजलेत आसो या मागची कारणे शोधली तर एक मुख्य कारण आपल्या समोर येते ते म्हणजे, काँग्रेस सरकारची चुकीची धोरने आणि संकुचीत विचारसारणी. आणि याच मुख्य कारणा मुळे देशात काही वर्षात आराजकता माजेल यात शंका नाही .<br /><br> सध्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आर्थमंत्री आसतांना अँडाम स्मिथ च्या 200 वर्षापुर्वीच्या मुक्त भांडवलशाही आर्थव्यवस्थेचा स्विकार केला . आणि भारतात सरकारी उद्योगांच्या खाजगीकरणाचा पाया घातला. मुक्त भांडवलशाही म्हणजे 200 पुर्वी अँडाम स्मिथ ने 1776मध्ये वेल्थ आँफ नेशन्स नावाचा पाच खंडाचा ग्रंथ लिहला त्यात त्याने आसे म्हटले की प्रत्येक व्यक्ती स्वःताचे जास्तीत जास्त हित साधते प्रत्येक व्यक्तीला सरकारने अनिर्बंध मोकळी दिली तर प्रत्येक व्यक्ती आपले कमाल हित साध्य करील आणि आपोआपच समजाचे हित होईल. यात फक्त सरकारने कायदा सुव्यवस्था संभाळावी . वर वर मोहक वाटनार्या या मुक्त भांडवशाही आर्थव्यवस्थेने आगदी उलटे केले आणि संपुर्ण देशाचे वाट्टोळ व्हायची वेळ आली तरी सरकार आजुन झोपाच काढतयं का ? आज टाटा बिर्ला रिलायन्स सारखे भांडवल दार देशातल्या सगळ्याच उद्योगांत मुक्त संचार करत आहेत . मानवी गरजा आसनार्या A TO Z उत्पदनात या बड्या उत्पकांची मक्तेदारी सुरु आहे<br><br /> या स्पर्धेत छोट्या छोट्या व्यापारी देशोधडीला लागले आहेत एंकदरी हा देश भांडवलदारांचा गुलाम होतो की काय आशी शंकेने सर्वसामान्य नागरीक बेजार झाला आहे. एकीकडे गँस पासुन रोशन पंर्यत सगळ्याच सेवा सुविधा सरकार नाकारत आहे . आणि एकिकडे भांडवल शहा जनतेची प्रचंड लुट करत आहे . आता या दुष्टचक्रातुन सुटका करण्या ऐवजी सरकार फक्त भ्रष्ट्राचार आणि स्वहित करण्यातच मशगुल आहे या पेक्षा दुर्देव ते कोणते पुढे काही वर्ष आसेच सुरु राहिलेतर आराजकता माजायला वेळ लागनार नाही . जनता पिचत चालले आधारवड नाही, भविष्यात काय होईल, याची शाश्वती नाही. आशा भिषन परिस्थितीत देशाला सर्वनाशाचे डोहाळे लागले तर नवल काय ? �<br><br /><br />प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-78471043714419003682012-12-11T23:41:00.001-08:002012-12-11T23:41:06.338-08:00कोंडीत अडकलेली सेना ...<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhIL-i5hioqnJadTCaqRZz7iUIVfJt7DUcQHmjj5XBgPEgXlPwF43CgArIEoQLR_5GRxq_1o2mUv_lfttolSk6Jy7yYq-b37SmX6vA8wILnRlzxYJ8tvPzZxvzLfHHCjvncOAn1M3RMXy6V/"><img src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhIL-i5hioqnJadTCaqRZz7iUIVfJt7DUcQHmjj5XBgPEgXlPwF43CgArIEoQLR_5GRxq_1o2mUv_lfttolSk6Jy7yYq-b37SmX6vA8wILnRlzxYJ8tvPzZxvzLfHHCjvncOAn1M3RMXy6V/" style="margin: 0pt 10px 10px 0pt; float: left cursor: pointer;" height="256px" width="320px" /></a><br><br><font color ="#a400ff">बाळासाहेब गेले, आणि काही तसाचत बाळासाहेबांचा द्वेष करनारी मंडळीना त्यांच्या नावाचा लौकीक कमी करण्यासाठी राजकारनात सक्रीय झाली . बाळासाहेबांच्या चितेला आग्नि लागते न लागते तोच कुणी तरी वैयक्तीक अकसातुन बाळासाहेबांच्या स्मारकाची बोंब उठवली, भावनेच्या भरात शिवसैनिंकानी साहेबांच्या प्रेमापोटी हि मागणी लावुन आणि साहेबांन विरोधी नेहमीच कटकारस्थान करणार्या चाहटाळांना आयत खाद्य मिळाले. बाळासाहेबांच्या स्मरका वरुन चाललेला वाद आवघ्या महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी दुर्देवी आहे . </font><br><br /><font color ="#a400ff"> इतिहासात जे जे विर पुरुष झाले मग ते छत्रपती शिवप्रभु आसो छत्रपती संभाजी आसो किंवा बाळासाहेब आसो काही ना काही वाद काढायचा आणि या आलौकीक व्यक्तीमत्वानां वादाचा काळा डाग लावायचा. तोच फासा साहेबांच्या निधनानंतर काही तासातच फेकला आणि बाळासाहेबांन सारखे वंदनीय कर्तुत्व ही त्यात बदनाम झाले या सारखे दूर्देव ते कोणते ? आसो साहेबांच्या निधनाने शिवसैनिकांचा मनोधैर्य खचले आहे त्यामुळे काही प्रतिक्रीया जरुर आल्या आसतील त्या फक्त भावना होत्या . आणि त्या डिचवल्या गेल्या म्हणुनच हा वाद झाला .उध्दव ठाकरेंनी आता या वादावर पडदा टाकला आणि तोच शिवाजी पार्क चा विषय आला त्या नंतर शक्तीस्थळ हे सगळं चाललयं काय ? बाळासाहेबांच्या जाण्याने सेनेत मोठी पोकळी तयार झाली आहे . उध्दव ठाकरे या धक्क्यातुन सावतात न सावरतात तोच त्यांना चारी बांजुनी विरोधकांनी घेरले आहे . सेनापतीच्या निधना नंतर सेना गाफील झाली का काय ? आसं दृष्य सगळी कडे दिसतय , आर्थात विरोंधकांच्या कोंडीत सापडलेली सेना आता मुत्सद्दी गिरीने वागून तुर्तास फक्त शक्तीस्थळाच्या मागे लागुन साहेबांचा आखेरचा विसावा चौथरा पहिल्यांदा अधिकृत करुन घ्यायचा मागे लागली पाहिजेत. नांमांतर आणि स्मारक थोड्या फुसतीने घेतले तर नक्कीच दोन्ही प्रश्न चुटकी सरशी सुटतील यात शंका नाही. एकाच वेळी दाहा मागण्याशी झुंजून शक्ती वाय घालवन्या पेक्षा एका मागणी वर ठाम राहा हा साधा नियम जरी सेनाने पाळला आर्धी लढाई इथेच जिंकेल आणि साहेबांची किंबहूना बदनामी न होता लौकीक काही आर्थाने तरी वाढेल आसे वाटले तर गैर नाही. </font><br><br /><font color ="#a400ff"> </font><br><br /><font color ="#a400ff"> आवघ्या माहाराष्ट्राने साहेबांनवर मनापासुन प्रेम केले त्यातलाच मी एक .साहेबांच्या स्मारकावरुन किंवा साहेबांशी संबधीत कुठल्याही गोष्टीवर काही फडतुस मंडळी वाट्टेल तशा प्रतिक्रीया देतात हे मनाला पटनारे नाही मनातली घालमेल कुठुन तरी व्यक्त केलीच पाहीजेत म्हणुन हा ब्लाँग प्रपंच. बाळासाहेंबाची सेना आणि शिवसैनिक सुज्ञ आक्रमक आहेत तेवढेच संयमी ही आहेत हा सयंम कायम ठेवा बस् !! �</font><br><br /><br />प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-56029665005138766242012-11-20T22:44:00.001-08:002019-01-09T02:43:01.663-08:00भगव्या सुर्याचा आस्त ...<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhCpr7eVB487El6uD82PefR1q0FYTpXNAiBBEcmQDpP4LJdbq6cgFvImSEA_CCNelnym0PuPKZNODqzZToU9-sYdO6ZLsH4ceLKkycCuJf30VMqd5_4rwPfHREBhYgGVfvXgBS5y4QArSXi/"><img src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhCpr7eVB487El6uD82PefR1q0FYTpXNAiBBEcmQDpP4LJdbq6cgFvImSEA_CCNelnym0PuPKZNODqzZToU9-sYdO6ZLsH4ceLKkycCuJf30VMqd5_4rwPfHREBhYgGVfvXgBS5y4QArSXi/" style="margin: 0pt 10px 10px 0pt; float: left cursor: pointer;" height="240px" width="170px"></a><br><br><br><br><font color="#ff7100">भगव्या सुर्याचा आस्त.....</font><br><br><font color="#ff7100">बाळासाहेब एक नाव, नव्हते एक वयल होते.ज्याने संपुर्ण महाराष्ट्र व्यापला होता. गेली पाच दशके तमाम हिंदु आणि मराठी माणसाच्या ह्रदय सिंहासनावर आधिराज्य गाजवनारे हिंदुस्थान मधील एकमेव नेते म्हणजे बाळासाहेब !! ज्यांच्या ऐवढी किर्ती क्वचितच कोणत्या नेत्याला मिळते. सत्ताधारी आसो वा विरोधक नेहमीच त्यांना वचकुन आसायचे. त्यांच्या एका शब्दापुढे मोठे मोठे नेते नांगी टाकायचे येवढे आफलातुन नेते म्हणेजे एकच बाळासाहेब ठाकरे ! सुरुवातीच्या काळात बाळासाहेब एक व्यंगचित्रकार उदयाला आले पण मराठी भाषकांवर होणार्या आन्याला वाचा फोडनार्या व्यंगचित्रांना प्रसिध्दी न देनार्या फ्री प्रेस वृत्तपत्राला कायमची सोडचिठ्ठी देवुन त्यांनी 13 आँगस्ट 1960 मध्ये मार्मिक या साप्ताहीकाची स्थापना केली आणि तिथेच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एक नव्या संघर्षची नांदी झाली. किंबहुना एका भगव्या सुर्याचा उदय झाला. मार्मिक मधुन प्रसिध्द होणारी व्यांगचित्रे ही प्रामुख्याने मुंबईतील मराठी माणसावर होणार्या आत्याचारावर आधारीत आसल्याने अल्पावधितच बाळासाहेब प्रसिध्दी झोतात आले. आणि इथुन पुढे थंड पडलेल्या, ग्लानी आलेल्या लाखो मराठी बांधवांना चेतवुन त्यांचा एका मोठा लढा उभारन्याचे शिवधनुष्य बाळासाहेबांनी पाच दशके लिलया पेललं आर्थात यामागे त्यांची महाराष्ट्रा प्रति आसलेली नितांत श्रध्दा आणि तगमग हीच खरी शक्तीस्थान बनुन सुरुवाती पासुन शेवट पर्यत त्यांच्या मागे भक्कमपणे उभी होती.</font><br><br><font color="#ff7100"> दाक्षिणात्यांची मुजोरी दिवसेंनदिवस वाढत होती. याची चिड तर सगळ्याच मराठी बांधवाना येत होती पण या विरुध्द आवाज उठवनार कोण ? आणि आशा वेळी बाळासाहेबांनी मार्मिक मधून मराठी माणसाला आवाज दिला. आणि शेकडो तरुण पेटुन उठले याच पेटुन उठलेल्या तरुणांना बाळासाहेबांनी नेऋत्व दिले आणि 19 जून 1966 शिवतिर्थावर शिवसेनेचा जन्म झाला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आसो किंवा उठाव लुंगी बजावो पुंगी सारख्या अदोलानांनी आख्खा महाराष्ट्र पेटुन उठला तो आज मिती पर्यत शांत झालाच नाही हेच बाळासाहेबांचे मोठ यश.23 जाने 1989 रोजी सामना या वृत्तपत्राच्या माध्यमातुन त्यांनी आपला विचार आनेक शिवसैनिकांपर्यत आपला विचार नुसता पोहचवलाच नाही तर रुजवला देखिल.आपल्या आमोघ आणि प्रतिभाशाली वकृत्वाने त्यांनी लाखो लाखो जनसमुदायाच्या सभा आशा जिंकल्या. सभेला आलेल्या तरुणांना नेमके काय हवे याची नाडी ओळखुन बाळासाहेब अतिशय मार्मिक आणि शेळक्या शब्दात देशातल्या भल्या भल्या नेत्याचा आपल्या ठाकरी शौलीत खरपुस समचार घेत. आणि त्यांची हिच वृत्ती जनमासात प्रचंड लोकप्रिय झाली. पूढे त्यांच्या भाषनाचा कैफ आसाच वाढत गेला आणि दिवसागणित महाराष्ट्राचे बाळासाहेबांन वरचे प्रेम वृध्दिंगंत होत गेले यात शंका नाही. </font><br><br><font color="#ff7100"> गेली पाच दशके बाळासाहेब शिवसेनाप्रमुख म्हणुण अवघ्या महाराष्ट्राच्या ह्रदय सिंहासनावर विराजमान आहेत. बाबरी मशिद पाडनार्या शिवसौनिकांची जाहिर पाठ थोपाटनारे किंवा हिटलर चा समर्थन करणारे बाळासाहेब थोड्याच काळात आवघ्या देशातल्या हिंदुच्या गळ्याचले ताईत बनले आणि तिथेच त्यांना हिंदुह्रदयसम्राट हि उपाधी बहाल झाली. मराठी बरोबरच हिंदुत्वाला प्राधान्या देनार्या बाळासाहेबांनी पोटात एक आणि ओठात एक आशी भुमिका आल्या अयुष्यात कधीच घेतली नाही. पाकिस्थानला मुंबई खेळन्यास घातलेली बंदी आसो किंवा पाकधर्जिन्या पाकड्यावर केलेले थेट भाष्य आसो किंवा बांग्लादेशीघूसखोरांनवर घेतलेली भुमिका आसो या मुळे जागतिक पातळीवर देखिल बाळासाहेबांचे नाव आदराने घेतले जाई. यात नवल नव्हते. जात पात विरहित राजकारण त्यात ही 80% समाजकारण आणि 20 % राजकारण हे सुत्र देवुन लाखो शिवसौनिक घडवनारा हा नेता काही निराळाच !!</font><br><br><font color="#ff7100">बाळासाहेब एक झुंजार नेता वक्ता तर होतेच पण माणुस म्हणुण ते एक असामन्य होते .त्यांची तुलना कराची झालीच तर फक्त सुर्याशी होऊ शकते,आहो रात्र कधीही न थकता फक्त जनकल्याना साठी झटनार्या सुर्याप्रमाणे बाळासाहेब आजीवन झटत राहीले आखेरच्या श्वासा पर्यंत ते झटत होते..</font><br><br><font color="#ff7100">त्यांच्या जीवन प्रवासात त्यांनी आनेक मित्र कार्यकर्ते शिवसैनिक जोडले जशी जशी वेळ वाढत गेली शिवसेनेचे तेज वाढत गेले.याच तेजातुन मग छगन भुजबळ, मनोहर जोशी, नारायन राणे, राज ठाकरे, उध्दव ठाकरे आसे आनेक द्गिज नेते जन्माला आले किंबहुना साहेबांनी ते घडवले! यातले काही एक निष्ठ राहीले काही फितुर झाले, पण बाळासाहेबांनी त्याची पर्वा कधी केली नाही. ते एका व्रतस्त योध्या प्रमाणे फक्त प्रामाणिकपणे लढा देत राहिले. आखेर 1995 मध्ये तो दिवस उजडला, शिवसेनेच्या तेजाने संपुर्ण महाराष्ट्र तळपु लागला .शिवसेनेचा भगवा ध्वज आखेर विधान सभेवर फडकला आणि बाळासाहेबांचे नेऋत्व सर्वमान्य झाले.आणि केवळ दुर्देव म्हणुण आवघ्या पाच वर्षात हे तेज कमी झाले आणि शिवसेनेच्या हातातुन सत्ता निसटली ती आज मितीपर्यत.. याच काळात साहेबांनी स्वःता घडवलेले नेते शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत विरोधकांच्या छावणीत दाखल झाले पण बाळा साहेबांची हिंम्मत खचली नाही एका धिरोद्दत्त योध्या प्रमाणे नाना अडचणीवर मात करीत ते लढत राहीले, कधी अप्तस्वकियांशी तर कधी विरोधकांशी यामध्ये ही त्यांचा ठाकरीबाणा कायम होता हे आपल्याला विसरता येनार नाही.</font><br><br><font color="#ff7100"> बाळासाहेब एक रसायन होते . एका का ते बोलायला लागले की अपोआप रक्त गरम होई आणि माणुस चेतवुन उठे याच मुळे शिवसेनेत तरुणांचा मोठा सहभाग आहे . आज गावो गावी सेनेच्या शाखा चांगल्या काम करतात त्याची मुख्य प्रेरणास्रोत फक्त बाळासाहेब ! हळु हळु वय वाढत होते बाळासाहेबांच्या विचारांना नाही पण शरीरांना बंधने येत होती, पण त्याची पर्वा न करताच बाळासाहेब नेहमीच मैदान उतरुन विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याच वेगळच तंत्र त्यांना अवगत होते. जनमासांची नस आणि नस ओळखनारे बाळासाहेबांना आता स्वःताच्या प्रकृतीची शंका येत होती आणी आत्ताच्या दसरा मेळाव्यात त्यांनी हि खंत बोलुन ही दाखवली आणि तमाम हिंदुस्थान दुर्देव ती शंका खरी ठरली, आणि सलग चार दिवस मृत्युला झुंजत ठेवनारे बाळासाहेब काळाच्या स्वाधीन झाले. आपल्या 86 वर्षाच्या कारकीर्दीत एक राजनेता मुत्सद्दी सेनापती, द्राष्ट्रा नेता, धुरंधर वक्ता, कुशल व्यंगचित्रकार, निर्भिड पत्रकार, आश्या आनेक पदव्या ज्याच्या पायाशी लोळन घालत होत्या. करोडो शिवसौनिकांच्या ह्रदयात ते मानाने विराजमान झाले होते.याची प्रचिती अवघ्या जगाला त्यांच्या अंतयात्रे वेळी आलीच आसेल .30 लाखाच्या जमावाने सअश्रु आणि शोक अनावर डोळ्यांनी त्यांना निरोप दिला . न भुतो नभविष्यात आसा नेता होणे शक्य आवघ्या महाराष्ट्राला बाळासाहेबांची पोकळी पुढची काही दशके नक्कीच जानवेल . जनमानसावर आपल्या कतुर्त्वचा वेगळाच ठसा उमटवन्यार्या एकमेव बाळासाहेब ठाकरे या तेजोवलयाला माझा त्रिवार मुजरा !!</font><br><br><font color="#ff7100">आ. सरसेनापती हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याना सआश्रु नयनानी भावपुर्ण अदरांजली ।। &#0;</font><br><br><font color="#ff7100">&#0;</font><br><br><font color="#ff7100">&#0;</font><br><br><br>प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-50818659771743808512012-11-02T00:40:00.001-07:002012-11-02T00:40:14.060-07:00जागर स्रीशक्तीचा !<br>आज एकविसाव्या शतकात आपण प्रवेश करुन<br><br />एक तप उलटले, आबला म्हणुन उपेक्षीत<br><br />राहिलेली स्री शक्ती आज सबला म्हणुन<br><br />पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन सर्वच क्षेत्रात<br><br />आघाडी वर आहे , चुल आणि मुल<br><br />ही संकल्पना तर पुर्ण लयाला गेली आहे.<br><br />मागच्या काही वर्षात महीलांनी पुरुषांन<br><br />पेक्षा सरस कामगिरी करत यशाची नव नविन<br><br />शिकरे पार केली पण हे सगळं आसचं शक्य<br><br />नव्हते. त्यासाठी आनेक लढे उभारले गेले, लढले<br><br />गेले, त्यात सावित्री बाई फुले यांच स्थान<br><br />अग्रभागी आसेल, 1 जाने. 1948<br><br />रोजी त्यांनी मुलींन<br><br />साठी पहीली शाळा काढली आणि स्री शिक्षणासाठी पहिला मोठा लढा त्यांनी उभारला आणि पुढे<br><br />हा लढा यशस्वी झाला. सामाजिक आणि धार्मिक<br><br />रुढीनी बरबटलेल्या समाजात स्री फक्त उपभोग्य<br><br />आहे. चुल आणि मुल व्यतीरिक्त ती काहीच करु<br><br />शकत नाही हा समज<br><br />चुकीचा ठरला आणि आता काही दशकामध्येच<br><br />स्रीयांनी केलीली प्रगती किती दैदित्यमान आहे<br><br />यात शंका नाही.पण याची डावी बाजु पण आपण<br><br />निट पाहिली तर आजुन ही आंधारच दिसतो.<br><br />एकविसाव्या शतकात खुप<br><br />प्रगती झाली आसली तरी आजही वृत्तपत्रात<br><br />येनार्या बहूतेक बातम्या ह्या स्री वर<br><br />होणार्या अत्याचाराच्याच असतात , बलात्कार ,<br><br />विनयभंग , अत्याचार, मारहान,<br><br />या बातम्या स्वःताला महासत्ता म्हणवनार्या देशाला भुषनावह<br><br />आहेत का ? स्रीया आज सर्वच क्षेत्रात<br><br />अघाडीवर आहेत, पण<br><br />पुरुषी अहंकाराला त्यांना पावलो पावली सामोरे<br><br />जावेच लागते ! स्रीयांना आता 50% टक्के<br><br />आरक्षण मिळाले आहे त्यामुळे<br><br />राजकारणातही मोठा सहभाग आसेल पण<br><br />शहरी भाग वगळता ग्रामिन<br><br />भागातली स्री आजुनही थोडी मागासलेली राहीली आहे ,<br><br />हे भिषन वास्तव आपल्याला नाकारुन चालनार<br><br />नाही. आज शतके लोटली खुप बदल झाले, पण<br><br />स्रीचा स्रीशी चाललेला संघर्ष काय<br><br />संपला नाही. स्री भ्रुण हत्या ,हुंडाबळी,<br><br />ही त्याची ताजी उदा. लज्जास्पद आहेत.<br><br />आर्थात स्री भ्रुण हत्या सारख्या प्रकरणात<br><br />सबला झालेली स्री पुन्हा आबला केव्हा झाली हे<br><br />कळलच नाही.<br><br />प्रसंगी रणचंडीका होणारी स्री आज<br><br />पोटच्या गोळ्याला देखील डोळ्यात पाहत<br><br />नाही इतकी निष्ठुरता आली कुठून ?आसो इकडे<br><br />सरकार उपाय योजना करण्या मशगुल आहे आणि<br><br />एकीकडे स्री भ्रुण हत्येचे प्रमाण वाढचत चालले<br><br />आहे यावरुन सरकारचे गांभिर्य समजुन येते.<br><br />आजची स्री खरंच खुप प्रगत सुशिक्षीत<br><br />झाली पण समाजाची मानसिकता आजुन बदलत<br><br />नाही. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन<br><br />काम करताना देखील स्रीयांना आनेक शारिरीक<br><br />आणि मानसिक<br><br />गोष्टीचा सामना करावा लागतो पण<br><br />या सगळ्यावरच मात करीत<br><br />ती आजुनही परीस्थितीची झुंजतेच आहे.<br><br />आणि तिचा हा संघर्ष कधी संपेल<br><br />याची शाश्वती नाही.<br><br />आद्या स्री शक्तीची प्रणेती जिजावु माँसाहेब,<br><br />झाशीची राणी लक्ष्मी बाई, सावित्री बाई फुले ,<br><br />अनंदीबाई जोशी , इदिरा गांधी ,<br><br />सरोजीनी नायडु ,ते साधना आमटे,<br><br />निलीमा मिश्रा,लता मंगेशकर ते प्रतिभा ताई<br><br />पाटील आशा कित्येक<br><br />रणरागिनी नी स्री शक्तीचा इतिहास<br><br />स्फुर्तीदायी केला आहे .<br><br />या रणरागीनीच्या कामाची दखल तर<br><br />आवघ्या जगाने घेतली. पण<br><br />स्री शक्तीच्या आस्तित्वाची लढाई<br><br />आजुनही सुरुच आहे . एके काळची आबला आज<br><br />सबला बनुन सगळ्याच क्षेत्रात मोठ्या हिम्मतीने<br><br />वाटचाल करीत आहेत .<br><br />कधी तरी स्री शक्ती हिच देशशक्ती होईल<br><br />आणि जग पालथे घालील आणि इतिहास<br><br />तिची नोंद घेईल यात शंका नाही . पण स्रीयांन<br><br />समोरील आजची आव्हाने मोठी आहेत.<br><br />ती पेलवताना होणारी दमछाक आम्हाला कळते.<br><br />पण एक दिवस नक्कीच पुरुषी मानसिकता बदलेल<br><br />आणि त्याच<br><br />दिवशी स्री शक्तीचा खर्या आर्थाने जय होईल<br><br />याची खात्री वाटते .<br><br />आसो स्री चा चाललेला संघर्ष आजचा नाही.<br><br />युगा युगांपासुन तो सुरु आहे . पण<br><br />ही रणरागीनी कधी थकली नाही. का कधी तिने<br><br />परिस्थिती समोर गुढगे ही टेकले नाही . ती लढत<br><br />राहीली अविरत लढत राहीली, तिने<br><br />शिवाजी घडवला, तिने संभाजी घडवला, तिनेच<br><br />भगसिंग, आणि अंबेडकर घडवले, पण<br><br />तिचा स्वःताचा संघर्ष संपला नाही.<br><br />तिचा हा संघर्ष अविरत चालला आहे. आशा आहे<br><br />या शतकात तरी आता पर्यत फक्त कागदावरच<br><br />राहिलेली स्री पुरुष समानता खर्या आर्थाने<br><br />जनमानसात रुजवली जाईल. याच<br><br />स्री शक्ती ची ताकद खुप मोठी आहे .<br><br />समाजातील अनिष्ट रुढी पंरंपरा आज्ञान यामुळे<br><br />आज अनेक ठिकाणी महिलांना अनादर<br><br />केला जातो, पण सध्या जागतिक करणाचे वारे<br><br />वेगाने वाहत आहेत, शिक्षण<br><br />आणि तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्याने होत आहे,<br><br />ज्या प्रमाणे बदल सृष्टीचा नियम आहे. त्याच<br><br />प्रमाणे स्री कडे बघन्याचा सामाजाचा दृष्टीकोन<br><br />आता बदलु लागलाय. भविष्यात नक्कीच<br><br />आर्थिक. सामाजिक, राजकिय, वा इतर<br><br />कुठल्याही क्षेत्रा मध्ये स्री शक्ती अग्रेसर<br><br />आसेल यात शंका नाही , पण<br><br />स्री शक्तीचा हा जागर आसाच सुरु राहु द्या !<br><br />कदाचित याच जागरातुन<br><br />एखादी रणचंडी आवतरीत होईन आणि या पिचलेले<br><br />खिळखिळ्या झालेल्या लोकशाही नव<br><br />संजिवनी देईल आसा आशावाद<br><br />बाळगायला तुर्तास हरकत नाही.<br><br />हि दिवाळी आमच्या तमाम<br><br />वाचकांना हितचिंतकांना भरभराटीची आणि जावो हिच<br><br />सदिच्छा !! <br />प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-53232546048423371882012-10-24T02:50:00.001-07:002012-10-24T02:50:46.454-07:00५००० आभार !!<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhuOxTbEnFVDcbrGQESJtfWTDx9WpKi3LG3qiWjresTx1olsy-BWku9gZwdNnTQniKaVkiOZ5Ub6mUTTVgGPYo-pkgqZrYaR_shbn1Q5B7WtpZ5LybpNJ2VuJtTe2IP00ahdXZn6XFfuw0A/"><img src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhuOxTbEnFVDcbrGQESJtfWTDx9WpKi3LG3qiWjresTx1olsy-BWku9gZwdNnTQniKaVkiOZ5Ub6mUTTVgGPYo-pkgqZrYaR_shbn1Q5B7WtpZ5LybpNJ2VuJtTe2IP00ahdXZn6XFfuw0A/" style="margin: 0pt 10px 10px 0pt; float: left cursor: pointer;" height="240px" width="320px" /></a><br><br><font color ="#00fffc"><font color ="#0700ff">आज लक्षवेध-वेध घडलेल्या घटनांचा या ब्लाँग चळवळीला एक वर्ष पुर्ण होतोय . आतिशय विषन्वय आणि क्रोधीत मनाने हा ब्लाँग सुरु केला होता . त्याला कारणे हि तसेच आहेत . आवती भवती घडनार्या घटनांनी व्यथित झालेला मनातल्या सतांपाला कुठे तरी वाचा फुटली पाहिजेत त्यासाठी वृत्तपत्रातुन बातमी, लेख, पत्रव्यवहार, आशा आनेक मार्गानी प्रयत्न तर सुरुच आसतो . पण कधी प्रत्यक्ष संवाद होत नव्हता आणि याच साठी हा ब्लाँग प्रपंच सुरु केला . रोजच्या धावपळीच्या जगण्यातुन जसा वेळ मिळत गेला तसा तसा विविध विषयांद्वारे आपल्याशी या ब्लाँग च्या माध्यमातुन संवाद कींवा आतल्या मनाची सुरु आसलेली घालमेल आपल्या समोर मांडन्याचा एक छोटासा प्रयत्न केला. आणि बघता बघता आज एक वर्ष पुर्ण झाले ! आर्थात या एक वर्षात आनेक वाचकांच्या ओळखी झाल्या, चर्चा झाल्या ! पण या निगरगट्ट राजकारण्यान मध्ये काहीच बदल झाला नाही. उलट आजची परिस्थिती अजुनच वाईट झाली आहे आसो. या एक वर्षात सर्वच मित्र मैत्रिनीने खुपच प्रतिसाद दिला. त्यातही अर्वजुन सांगण्या सारखी गोष्ट म्हणजे कधीही वृतपत्र न वाचनारे आभ्यासा पलिकडे न पाहनारे आशा मित्रांनी ब्लाँग वाचुन दिलेल्या प्रतिक्रीया मनोबल उंचावनार्या होत्या. ज्या समाजात आपण राहतो त्याचे काही देने लागते म्हणुन या शिकवनीतुन सतत मनाला एक नवीन उर्जा मिळते त्यातच वाचक मित्र मैत्रिनीच्या खंबीर पांढीब्या मुळे आजुन खुप काही करण्याची नवी उमेद नेहमीच मिळत राहीली ती चिरंतर आशीच मिळत राहो हिच सदिच्छा.</font></font><br><br /><br><font color ="#00fffc"><font color ="#0700ff">आपला स्नेहंकीत </font></font><br /><br><font color ="#00fffc"><font color ="#0700ff">प्रशांत जयवंत गडगे .</font></font><br><br /><br><font color ="#00fffc"><font color ="#0700ff">विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा ।। </font></font><br /><br><font color ="#00fffc"><font color ="#0700ff"> �</font></font><br><br /><br />प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-44399604400862671892012-10-15T04:53:00.001-07:002012-10-15T04:53:28.919-07:00सरकारी शिक्षणाच्या आईचा घो ! <div><p>आत्ताच नव्याने शिक्षणाच्या आईचा घो नावाचा चित्रपट येवुन गेला . आपल्या शिक्षण वाभाडे काढनारे अत्यंत भडक आणि वास्तववादी चित्रन यात केले होते .आर्थात खंगलेल्या आणि पुर्ण मोडकळीस आलेल्या आपल्या शिक्षण व्यवस्थेची आज दुरावस्ता कोणी केली हे सांगने न लागे. ग चा म माहित नसलेल्या कोडग्याच्या हाती शिक्षण व्यावस्था गेली आणि जे व्हायचं तेच झालं . सरकारी शिक्षण म्हणजे एक मोठा विनोद झाला आहे. आज आपण मोठ्या आभिमानाने म्हाणतो उद्याचा भारत आजच्या वर्गामध्ये शिकतो. किंबहूना सरकारने शिक्षणाचा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरीकाला बहाल केला आहे. पण शिक्षण व्यावस्थेच काय ? या भारतात जन्माला येनार्या प्रत्येकाला मोफत शिक्षण दिल जाईल आशा बोंबा सरकार नेहमीच मारत आसते, पण आज निम्म्या हुन जास्त सरकारी शाळा बंद व्हायच्या मार्गावर आहेत. मध्ये मध्ये मी निशानी डावा अंगठा नावाची कांदबरी वाचली होती . तिच तंतोतंत चित्रन आज सर्वत्र पाहावयाला मिळते आहे. खाल पासुन वर पर्यत फक्त कागद रंगवले जातात. कागदी घोडे मोठ्या थाटात नाचवले जातात, अहवाल तयार केले जातात, पण कृती मात्र शुन्य. आज सरकारी शाळेत जा आणि तिथली परिस्थिती पाहा . शौचालय नाही मैदान नाही कुठे लाईट आहे तर कुठे छतच नाही. किबहूना तिन चार इयत्तेला एक शिक्षक आशी दुर्देवी आवस्था सरकारी शाळांची झाली आहे . आता कुठला सुज्ञ पालक आपल्या मुलाला सरकारी शाळेत खुशी खुशी ने पाठवेल का ? या मुळे खाजगी शिक्षण संस्थेचा वाळु मोकाट सुटला आहे. सरकायच्या याच उदासिन धोरणांचा फायदा घेवुन खाजगी शिक्षण संस्था चालकांनी देशातील नागरीकांची प्रचंड लुट सुरु केली आहे . आज एकीकडे सरकारी शाळा बंद पडत आहेत, तर दुसरी कडे खाजगी शिक्षण संस्थेत एडमिशय साठी वेटिंग लिस्ट आहे .सरकारने मोफत शिक्षणाचा अधिकार तर दिला पण ते शिक्षण आहे कूठे आसा प्रश्न सर्व सामान्या पडा आहे. आज जिल्हा परिषद महापलिकांच्या शाळेची अवस्था न विचारलेली बरी. यात शहरी भागातल्या शाळेत गरजे पेक्षा जास्त शिक्षक आणि खेड्यापाड्यात एक शिक्षका कडे 4/5 वर्ग किती  ही विसंगती त्यात शिक्षकाना शिकवने कमी आणि सर्वेची काम जास्त, आश्यातच तिथल्या विद्यार्थाच्या गुणवत्तेच तर विचारुच नका . फक्त हजेरी साठी मुल बोलवाची काही तरी थोड शिकवायची आणि सुटली शाळा ! त्यात आता सरकारी शाळेमध्ये 8वी पर्यत नापास करता येनार नाही आसा नविन नियम आलाय . काय म्हणनार आता या शिक्षणाला ? जर सरकारी शिक्षण प्रणाली आशीच सुरु राहीली तर इथले विद्यार्थी पुढे काय दिवे लावतील हे न सांगितलेलेच बरे !! त्यामुळे खाजगी शिक्षण संस्थाच्या शाळेत विद्यार्थाची गर्दि वाढत आहे, आणि सरकारी शाळा बंद पडत आहेत. सरकारी शाळांची घसलेली पत पून्हा उजळन्या साठी सरकारी शिक्षण व्यावस्थेत बदल करणे गरजेचे आहे . पुढच्या काही वर्षात सरकारने यात काही अमुलाग्रह बदल घडवले नाही तर सरकारी शाळा बंद पडतील यात शंका नाही . आणि मोफत शिक्षणाचा डिडोंरा पिटनार्या शासनकर्ताच्या फोल पणा पुन्हा जनतेसमोर उघडा पडेल . पण यात सर्वसामन्य नागरिकांची होनारी अर्थिक पिळवनुकीचा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो !!    &#0;</p>
<br/><img src='https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjzLnEZEGL6qDQKLD7Z8bBNDYMcyD4olsTOlHTafaevXC4u8CUW7VBEcWEEaDx5IrwoGHpBIHueSx4f7yvvpx3OmugQydZnUNYeqeVeMUt7S-7xgBM8lPyOy-4RbbusknwYHVEOKtPTxx0W/' /></div>प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-55574194066502932662012-09-07T01:53:00.001-07:002012-09-07T01:53:03.529-07:00विकाससकांच्या जाळ्यात " कूणबी राजा "<br><font color ="#ff00b5">कुणबी आर्थात शेतकरी ! वंशपरंपरगत चालत आलेला शेती व्यावसाय पुढे नेवुन आपला आणि देशाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवनारा कुणबी समाज आज या ग्लोबलनायझेशन च्या युगात आपली मुळ ओळख विसरुन भलताच ग्लोबल होत आसल्याचे चित्र सध्या कोकण आणि राज्यात इतरत्र दिसत आहे. सध्या राज्यात विकासकांचे पिक आले आहे . आर्थात विकासकांच्या या पिलावली कोणाच्या आहेत हे कळुन न येन्या इतपत जनता मुर्ख नाही ? मोठ मोठ्या नेत्यांनी आपला काळा पैसा सफेद करन्या साठी विकासक नावाच पिल्लु संपुर्ण राज्यात सोडले आहे . हे पिल्लु आज राज्यातील गोर गरीब आणि शेतकर्याच्या मानगुटी वर बसले आहे . विकासाच्या नावाने आगदी कवडीमोल दराने हाजारो एकर जमिनी घ्यायच्या आणि आणि त्या भ्रष्टनेंत्यांच्या दावनीला बांधायच्या हा एकच उद्योग सध्या राज्यभर सुरु आहे. आणि आम्ही तो मुकाट्याने पाहत आहोत. आर्थात आशा दळभद्री फडतुस बघ्याचा भुमिके मुळे महाराष्ट्राची काय वाट लागली आहे ते आपल्या डोळ्या समोर आहेच. </font><br><br /><font color ="#ff00b5"> आज खोडे पाडी किती तरी हजार एकर जमिनी या भ्रष्ट्र नेंत्यानी आपल्या घश्यात घातल्या आहे . कृपाशंकर सिंग हा त्याच एक ताज उदाहरन आहे. दारु आणि पैसा आणि गुंडागीरीच्या जोरावर शेतकर्याना आक्षरशा ओरबडले जातयं, कवडीमोल दराने जमिनी विकत घेतल्या जातात , सरकारी कर , राँयल्ट्या चुकवल्या जातात आणि सरकारी नियम धाब्यावर बसवुन निकृष्ट बांधकामे सर्वसामान्य ग्राहकांच्या माथी मारली जातात . आणी यात गूंतवलेला काळा पैसा व्हाईट केला जातो . पण यात फसतो कोण ? तुम्ही आम्ही आणि शेतकरी ना ? </font><br><br /><font color ="#ff00b5"> आज शेतकरी बांधवाना ही अंग मेहनतीची कामे करायची लाज वाटते आहे . सगळी कडे आय्याशीने धुमाकुळ घातलाय. आगदी कवडी मोल दराने शेतकरी आपली शेते हसत हसत या विकासकांच्या घश्यात घालत आहे . आणि आलेल्या पैसे दारु, बाटली आणि बये वर उधळुन लावत आहेत. काही काही महाभाग तर एका रात्रीत 10लाख रु चुराडा करनार्याची मला किव येते. कुठून आला येवढा माज ! बापजाद्याचा रक्ताच पाणी करुन जी जमिन जतन करुण ठेवली. ती कवडी मोल दराने या विकासकांच्या घश्यात घालन्या साठीच का ? आसा उद्धविग्न सावाल आम्हाला पडला आहे ? </font><br><br /><font color ="#ff00b5"> आद्याच्या पिढ्याची चिंता सोडाच पण हयातीतल्या या पिढीला देखील अय्याशीच व्यसन लागले आहे. आश्या सगळ्या कारभारत विकासकांच फावल आहे आसो या सगळ्या गराड्यात माझा कुणबी बांधव आक्षरशा भरडुन निघाला आहे आज माझ्या तालुक्यात 60% कुणबी बांधव या विकासकांच्या दुष्ट्रचक्रात अडकुन सत्यानाश ओढावुन घेतला आहे याची खंत वाटतेय . पण एकही नेऋत्व यावर काही बोलत नाही किंबहुना इथले नेऋत्वच या विकासकांच्या इस्टेट एजंटगिरी करण्यात मशगुल आहे . तिथे समाज प्रबोधनाच काय ? आसो या सगळ्यात माजलेल्या गेंड्याच्या कातडीच्या विकासकांना आणि माझ्या उतावीळ शेतकरी आर्थात कुणबी बांधवाना एकच सांगन आहे की हिच वेळ आहे तुमचा नाही पण पुढच्या पिढीचा तरी विचार करुन जमिनी विकने सोडा नाहीतर एके काळचा राजा आज दिन आणि भुमिहीन म्हणुन आपला रसातळाला जाईल यात तिळमात्र शंका नाही. </font><br><br /><font color ="#ff00b5"> �</font><br><br /><br />प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-75501522747587134522012-08-28T11:03:00.001-07:002012-08-28T11:03:31.263-07:00पुण्यातली बेफाम तरूणाई...<br><font color ="#ff0000">आज पुण्यातली अल्पवयीन मुलांची मद्यपार्टी ची बातमी पाहीली आणि अचंबिंत झालो.आभ्यास आणि शिक्षणनाच्या मुख्य टप्यावर ही तरुनपीढी आशी बेधुंद पणे वागत आसेल तर उद्याच्या भारता साठी ही धोक्याची घंटा आहे, आणी आश्या मद्यपी पार्ट्यना या नव्या पीढीने हजेरी लावने हि नक्कीच सामाजिक अधोगतीची नांदी आहे . वयाच्या 15 व्या वर्षा पासुन आजची नविन पिढी व्यसनाधिनते कडे वळते आहे किंबहुना आज त्यांवर कोणाचाही दबाव राहीला नाही. ही पिढी पालकांना जुमानत नाही शिक्षकांचा मान राखत नाही . थोडक्यात स्वकेंद्रीत झालेली हि पिढी आय्याशी आणि व्यासनाधिनतेच्या अहारी जात आहे, पण यामगची थोडी पार्श्वभुमि पण आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. पुर्वीच्याकाळी एकत्र कुटुंब प्रणाली अस्तिवात होती त्या मुळे संस्काराची एक मोठी शिदोरी एका पिढी कडुन दुसर्या पिढी कडे हस्तांतरीत होत होती. आता 21व्या शतकात विभक्त कुटुंब प्रणाली आली आणि इथेच गोची झाली, आई बाप दिवस भर नोकरी धंद्यासाठी नाइलाजाने घराबाहेर आसतात. त्यातच आपल्या मुला मुलींना काही कमी पडु नये म्हणुन टिव्ही इंटरनेट यांची चोख व्यवस्था घरी केली जाते. आणि याच मध्यमांतुन बाहेर कलीयुगाचा जो थयथयाट सुरु आहे तो तुमच्या आमच्या घरात राजेरोस फिरत आहे. यातुनच रेव्ह पार्ट्या मद्यपी हुक्का पार्ट्यची निमंत्रने आपल्या पाल्याना घरपोच मिळत आहेत. अभ्यासाचे आणि शाळेचे काही काही तास सोडले तर बाकीच्या वेळेत आपला पाल्य करतोय काय ? याचा कधी पालकांनी विचार केलाय काय ? फेसुबुक, युट्युब, सारख्या सोशल नेटवर्कीन साईट वर आपला पाल्य कोणते दिवे लावतो. त्याच्या मित्र वर्गात कोण कोण आहेत ह्या वर कधी पालकांच कधी लक्ष्य दिलय का ? आज शाळा काँलेजातुन संस्कार देने तर बंद झाले आहे . आणि पालकांन कडे वेळ नसल्या मुळे आजची नवी पिढी भरकटच चालली आहे . पर्यायाने 21व्या शतकात पाश्चिमात्य संस्कृती आमच्या संस्कूतीला डोईजड होत आहे . त्यातुनच टिव्ही इंटरनेट च्या माध्यमातुन पाश्चिमत्य संस्कृतीचा जो काही प्रचार सुरु आहे तो नक्कीच आपल्या संस्कृतीला मारक ठरतो यात शंका नाही . आजची नवी पिढी एका प्रचंड असुरक्षित आणी प्रचंड दबावा खाली जगत आहे वाढती स्पर्धाचा सामना करत आसतांना त्यांचा संवाद कुठे तरी हरवला आहे. प्रत्येक पालकाचा आपल्या आपल्या पाल्याशी संवाद वाढवला तर भविष्यात आसे प्रकार घडनार नाही आशी आशा वाटते. &#0;</font><br /><br/><font size="1"><b>Location : </b><a href="http://maps.google.com/maps?q=19.4510209,73.3055227">Manas Mandir Jain Rd, Asangaon, Maharashtra, </a></font>प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3376645964420785880.post-52575505193917623432012-08-14T05:17:00.001-07:002012-08-14T05:17:24.145-07:00हे कसले स्वातंत्र्य ?15 अँगस्ट 1946 रोजी आनेक क्रांतीकरकांच्या बलिदानाने सुमारे दिडशे वर्षाच्या गुलामीनंतर या पवित्र भारत भुमिच्या चरणावर स्वतंत्र्याचा आभिषेक झाला. किती तरी ज्ञात अज्ञात आनेक स्वंतंत्र्य सैनिकांनी कशाचीही तमा न बाळगता या आग्नीकुंडात आपल्या प्राणाचे बलिदान केले त्या सर्व विरांच्या असिम धैर्यला आणि शौर्याला लाख लाख सलाम !!<br />
आजचा दिवस तसा गोड छत्रपती शिवप्रभुच्या जाज्वंल्य आणि प्रेरणादायी इतिहास आम्हा तमाम भारतीयांना नेहमीच प्रेरणा देतो पण छत्रपतींच्या आणि शंभुराजांच्या निर्वाना नंतर हा इतिहास कोणी गंभिरतेने घेतला नाही आणि हिंदवी स्वराज्याची पडझड सुरु झाली. अखंड हिंदुस्थान मानबिंदु आसलेल्या भगव्या जरीपताक्याते तेज कमी होत गेले, मोघलाई संपली, आणि इंग्रजांची एकहाती सत्ता संपुर्ण भारतावर प्रस्थापित झाली आणि आपण गुलामी स्विकारली, आसे का घडले ? याच विचार केला तर प्रामुख्याने एक कारण समोर येते, गुलामी आपल्या रक्तारक्तात भिनली आहे . छत्रपती शिवाजी महाराजांन सारखा एखादा युगपुरुष आपल्या अदम्य साहस शैर्य राजकारण आशा आनेक गुणसंपत्ते मुळे आपल्याला गूलामगिरीतुन मुक्त करतो, पण, (छत्रपती सारखा वीर क्वचितच जन्माला येतो हे आपण आता विसरलो आहोत)या नंतर दूर्देवाने आसा युग पुरूष अजुन झाला नाही , आणि होनार नाही. यांनंतर इंग्रजाविरुध्द दिडशे वर्षाच्या संघर्षा नंतर कुठे आपल्याला स्वंतंत्र्याची शिदोरी मिळाली ती आजमिती पर्यत शाबुत आहे .आसो स्वंतंत्र्य मिळुन आज 66 वर्ष झाली तरी देशाच्या परिस्थितीत मात्र काही सुधारना झाली नाही. शहर वाढली, औद्योगिक क्रांती, हरित क्रांती झाली,व्यापार वाढला तरी गरीबी मात्र तशीच राहीली. आजची आणि स्वतंत्र्यपुर्व परिस्थिती काही वेगळी नाही. आज आम्ही स्वंतंत्र्य आहोत, पण गुलामीच्या बेड्या अजुन आमच्या पायात तश्याच आहेत. घटने आम्हाला स्वंतंत्र्य दिलयं पण अम्हाला ते उपभोगता येत नाही. आज हि आपण गुलामच आहोत . मुठभर नेंत्याचे सरकारी बाबुचे आणि भष्ट्रसमाज प्रवृत्तीचे !!<br />
देशात आज आराजक माजलंय असंतोषाचा सुप्त लाव्हा दबा धरुन बसलाय, हा लाव्हा कधी उफाळुन येईल याचा नेम नाही. आण्णा आसो किंवा बाबा आसो भष्ट्राचार निर्मुलना साठी जंग पछाडतात तिकडे सरकार भ्रष्ट्राचार्याना संरंक्षण देते. माहागाई राक्षसाने तर सर्वत्र हाहाकार माजवललाय, त्यात अतंर्गत अपासातील वाद आलेच . शेतकरी हवालदिल आहे. भांडवदांरांची मोठी चलती सुरु आहे. आसाम दंगली मध्ये होरपळतोय, सरकार कडुन बांग्लादेशी मुस्लिमांचा पाहुनचार जोरात सुरु आहे . रुपया डबघाईला आलाय, आणि काँग्रेस सरकार सोनियामय झालय.सरकार चालवायला लाचार,नामर्द, नादान, नेंत्यांची मोठी मागणी आहे . एकंदरीत आज देश मोठ्या अराजकतेच्या तोंडावर उभा आहे . ज्या दिवशी देशात सर्वत्र पसरलेल्या अंसंतोषाचा स्फोट होईल तेव्हा काय घडेल याची कल्पना न केलेलीच बरी किंबहुना आजची परिस्थिती कोणत्याही भारतीयला भुषनावह ठरेल आशी नाही नाही.<br />
देशाची लोकसंख्या बरोबर भ्रष्ट्रचार आणि घोटाळे झपाट्याने वाढत आहेत यामुळे देशाची एकुनच अर्थव्यवस्था खिळखिळी होवुन देशाच्या विकासालाच मोठी खिळ बसली आहे. गरीबी बेरोजगारी मुळे देशात गुन्हेगारीच प्रमाण वाढत चालले आहे. देशाचा कणा आसलेला तरुणवर्ग अय्याशी आणि व्यसनाधित होतोय आणि नंतर भ्रष्ट्राचारी नेत्याचा शरणना धिन होत चालाल आहे ,आणी यातच भष्ट्राचारी नेत्याच फावलं आहे. एकंदरीतच भ्रष्ट्राचार्यानी देशाची बट्ट्याबोळ केला आहे .आसले नादान नेते आमच्या नशिबी आले या पेक्षा आधिक दुर्देव कोणते? आसो देशगाडा चालला आहे तो चालु द्या.गेंड्याच कातडी प्रमाणे जाड आसलेल्या नेत्यांच्या आणि जनतेच्या कानावर आमचा टाहो कधीच पोचनार नाही, आणि पोचला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.आमच्या लेखल्या झिजतील पण भ्रष्ट्राचारी नेंत्याचे हात काही झडनार नाहीत. देश जसा चाललात तसाच चालत राहील. अराजकते हा प्रवास कधी संपेल सांगता येत नाही पण नवं काही घडेल आशी आशा आहे, पुन्हा एकदा भारत सुजलाम सुफलाम होण्यासाठी क्रांन्ती झालीच पाहिजेत.आमचं स्वंतंत्र्य आज भ्रष्ट्रराज्यव्यवस्थेने आणि भ्रष्ट्र प्रवृत्तीनी हिरवुन घेन्याचा कुटील डाव टाकला आहे पण त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवुन त्यांना याच मातीत गाडल्या शिवाय भारतीय शांत बसनार नाही .ज्या दिवशी देशातली भ्रष्ट्रराज्यव्यवस्था आणि भ्रष्ट्रप्रवृत्तीचा समुळ नाश होईल त्याच दिवशी भारताचे स्वांतंत्र्य लैकिकार्थाने चिरायु होईल यात शंका नाही.<br />
.<br />
जय हिंद ! जय भारत !! प्रशांत गडगेhttp://www.blogger.com/profile/05156703237426091862noreply@blogger.com0